एक्स्प्लोर

Chanakya Niti : 'अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः’, चाणक्यंच्या या श्लोकात दडलेय यशाचे रहस्य!

Chanakya Niti  : चाणक्य नीति आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली आहे. चाणक्य नीतिचा प्रत्येक श्लोक जीवन यशस्वी करण्याची प्रेरणा देतो. चला जाणून घेऊया आजची चाणक्य नीति...

Motivation Thought, Chanakya Niti : चाणक्य नीतिनुसार, जीवनात यश मिळविण्यासाठी सर्वोत्तम गुण अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती सदाचारी असते, तेव्हा त्याचे वागणे, भाषा, बोलणे सर्वांना आकर्षित करते. आयुष्यात यश हवे असेल, तर चाणक्याच्या या गोष्टी जीवनात आचरणात आणाव्यात.

अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः ।

धर्मोपदेशं विख्यातं कार्याऽकार्य शुभाऽशुभम् ।।

चाणक्य नीतिच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जो मनुष्य शास्त्राच्या नियमांचे सतत आचरण करून शिक्षण घेतो, त्याला योग्य, अयोग्य आणि शुभ कर्मांचे ज्ञान होते. अशा व्यक्तीला उत्तम ज्ञान असते. म्हणजेच असे लोक जीवनात अपार यश मिळवतात.

चाणक्य नीतिनुसार, व्यक्तीने नेहमी सावध आणि ज्ञानाच्या दिशेने व्यस्त असले पाहिजे. शास्त्रातून ज्ञान मिळते. म्हणजेच जे शास्त्राशी संलग्न आहेत. शास्त्रातून मिळालेल्या गोष्टी अनुभवाच्या कसोटीवर मनुष्याला मजबूत बनवत असतात. अशा व्यक्ती बरोबर-अयोग्य यातला फरक सहज ओळखतात. अशा लोकांना कोणीही फसवू शकत नाही. असे लोक गोंधळाच्या स्थितीपासूनही दूर राहतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार असे लोक जीवनातील प्रत्येक गोष्टीत यश मिळवतात.

आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेध्दनैरपि ।

नआत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि ।।

चाणक्य नीतिच्या या श्लोकाचा अर्थ प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे. या श्लोकाद्वारे चाणक्य सांगतात की, येणाऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी पैशाची बचत करावी. संपत्तीचा त्याग करूनही त्याने पत्नीचे रक्षण करावे. पण, जर आत्म्याच्या रक्षणाचा प्रश्न आला, तर त्याने संपत्ती आणि पत्नी या दोन्ही गोष्टी तुच्छ समजल्या पाहिजेत.

चाणक्यंच्या मते, भौतिक युगात पैशाची विशेष भूमिका असते. त्यामुळे त्याचे संरक्षण केले पाहिजे. ज्यांना पैसा आला की, त्याचे महत्त्व कळत नाही, अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केल्याने त्यांना नंतर त्रास सहन करावा लागतो. संपत्तीच्या रक्षणापेक्षा आत्म्याचे रक्षण अधिक महत्त्वाचे आहे. जर आत्मा शुद्ध आणि पवित्र असेल, तर धन लक्ष्मीजींचा आशीर्वादही कायम राहतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरु केली, पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्कील
सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरु केली, पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्कील
कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
John Abraham On Chhaava: 'मी छावा, काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट कधीच करु शकत नाही कारण...' अभिनेता जाॅन अब्राहम नेमकं म्हणाला तरी काय?
'मी छावा, काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट कधीच करु शकत नाही कारण...' अभिनेता जाॅन अब्राहम नेमकं म्हणाला तरी काय?
Vice Presidential election: उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी सुद्धा उमेदवार देणार; भाजपकडूनही आश्चर्यकारक दोन नावं आघाडीवर!
उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी सुद्धा उमेदवार देणार; भाजपकडूनही आश्चर्यकारक दोन नावं आघाडीवर!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरु केली, पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्कील
सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरु केली, पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्कील
कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
John Abraham On Chhaava: 'मी छावा, काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट कधीच करु शकत नाही कारण...' अभिनेता जाॅन अब्राहम नेमकं म्हणाला तरी काय?
'मी छावा, काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट कधीच करु शकत नाही कारण...' अभिनेता जाॅन अब्राहम नेमकं म्हणाला तरी काय?
Vice Presidential election: उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी सुद्धा उमेदवार देणार; भाजपकडूनही आश्चर्यकारक दोन नावं आघाडीवर!
उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी सुद्धा उमेदवार देणार; भाजपकडूनही आश्चर्यकारक दोन नावं आघाडीवर!
Donald Trump Tariff: अमेरिकेच्या टॅरिफमुळे गुजरातला मोठा झटका, डायमंड मार्केटमध्ये हाहा:कार, 1 लाख जणांच्या नोकऱ्या गेल्या
अमेरिकेच्या टॅरिफमुळे गुजरातला मोठा झटका, डायमंड मार्केटमध्ये हाहा:कार, 1 लाख जणांच्या नोकऱ्या गेल्या
Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्याबाहेर पोलिसांची तगडी फिल्डिंग, मराठी एकीकरण समितीला नोटीसा, आता काय घडणार?
दादर कबुतरखान्याबाहेर पोलिसांची तगडी फिल्डिंग, मराठी एकीकरण समितीला नोटीसा, आता काय घडणार?
Sanjay Raut: शिवाजी महाराज अन् त्यांचे मावळे वरणभात, तूप खाऊन युद्ध लढत नव्हते, ते मांसाहार करायचे; मांसाहार बंदीवरुन संजय राऊत कडाडले
शिवाजी महाराज अन् त्यांचे मावळे वरणभात, तूप खाऊन युद्ध लढत नव्हते, ते मांसाहार करायचे; मांसाहार बंदीवरुन संजय राऊत कडाडले
Kolhapur News: मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिने लंपास; कोल्हापुरात दिवसाढवळ्या डॉक्टरच्या फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला
मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिने लंपास; कोल्हापुरात दिवसाढवळ्या डॉक्टरच्या फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला
Embed widget