एक्स्प्लोर

Chanakya Niti : 'अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः’, चाणक्यंच्या या श्लोकात दडलेय यशाचे रहस्य!

Chanakya Niti  : चाणक्य नीति आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली आहे. चाणक्य नीतिचा प्रत्येक श्लोक जीवन यशस्वी करण्याची प्रेरणा देतो. चला जाणून घेऊया आजची चाणक्य नीति...

Motivation Thought, Chanakya Niti : चाणक्य नीतिनुसार, जीवनात यश मिळविण्यासाठी सर्वोत्तम गुण अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती सदाचारी असते, तेव्हा त्याचे वागणे, भाषा, बोलणे सर्वांना आकर्षित करते. आयुष्यात यश हवे असेल, तर चाणक्याच्या या गोष्टी जीवनात आचरणात आणाव्यात.

अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः ।

धर्मोपदेशं विख्यातं कार्याऽकार्य शुभाऽशुभम् ।।

चाणक्य नीतिच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जो मनुष्य शास्त्राच्या नियमांचे सतत आचरण करून शिक्षण घेतो, त्याला योग्य, अयोग्य आणि शुभ कर्मांचे ज्ञान होते. अशा व्यक्तीला उत्तम ज्ञान असते. म्हणजेच असे लोक जीवनात अपार यश मिळवतात.

चाणक्य नीतिनुसार, व्यक्तीने नेहमी सावध आणि ज्ञानाच्या दिशेने व्यस्त असले पाहिजे. शास्त्रातून ज्ञान मिळते. म्हणजेच जे शास्त्राशी संलग्न आहेत. शास्त्रातून मिळालेल्या गोष्टी अनुभवाच्या कसोटीवर मनुष्याला मजबूत बनवत असतात. अशा व्यक्ती बरोबर-अयोग्य यातला फरक सहज ओळखतात. अशा लोकांना कोणीही फसवू शकत नाही. असे लोक गोंधळाच्या स्थितीपासूनही दूर राहतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार असे लोक जीवनातील प्रत्येक गोष्टीत यश मिळवतात.

आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेध्दनैरपि ।

नआत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि ।।

चाणक्य नीतिच्या या श्लोकाचा अर्थ प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे. या श्लोकाद्वारे चाणक्य सांगतात की, येणाऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी पैशाची बचत करावी. संपत्तीचा त्याग करूनही त्याने पत्नीचे रक्षण करावे. पण, जर आत्म्याच्या रक्षणाचा प्रश्न आला, तर त्याने संपत्ती आणि पत्नी या दोन्ही गोष्टी तुच्छ समजल्या पाहिजेत.

चाणक्यंच्या मते, भौतिक युगात पैशाची विशेष भूमिका असते. त्यामुळे त्याचे संरक्षण केले पाहिजे. ज्यांना पैसा आला की, त्याचे महत्त्व कळत नाही, अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केल्याने त्यांना नंतर त्रास सहन करावा लागतो. संपत्तीच्या रक्षणापेक्षा आत्म्याचे रक्षण अधिक महत्त्वाचे आहे. जर आत्मा शुद्ध आणि पवित्र असेल, तर धन लक्ष्मीजींचा आशीर्वादही कायम राहतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget