एक्स्प्लोर

India Wheat Production : देशातील गव्हाचे उत्पादन 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; आगामी काळात त्याचे काय परिणाम होतील?

India Wheat Production : देशातील गव्हाचे उत्पादन 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलं आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे.

India Wheat Production : भारतातील गहू उत्पादनाची (Wheat Production) अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या गव्हाचे सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या राज्यांमध्ये यंदा उत्पादन चांगले आले नाही. कडक उन्हामुळे गव्हाची पिके करपून गेली आहेत.

सूर्यप्रकाशामुळे गव्हाची पिके तपकिरी झाली आहेत. एका अहवालानुसार, पंजाबमधील एका जिल्ह्यातील पिके सोनेरी पिवळ्या ते तपकिरी रंगात बदलली आहेत. कडक उन्हात पिके आणि धान्ये कमी होण्याचे ही लक्षणं असल्याचं एका गहू उत्पादक शेतकऱ्याने सांगितलं आहे.

2010 पासून प्रचंड नुकसान

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये गव्हाच्या उत्पादकतेत दोन दशकांत सर्वाधिक घट झाली आहे. या वर्षीचे नुकसान 2010 पेक्षा मोठे आहे. 2010 मध्ये हीच उष्णतेची लाट दिसली होती. गव्हासारख्या मुख्य पिकावर हवामानाचा घातक परिणाम दीर्घकालीन भारताच्या अन्नसुरक्षेसाठी चांगला नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

काय परिणाम होईल?

पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शास्त्रज्ञांनी गव्हाच्या उत्पादनाशी संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. ही पद्धत शास्त्रज्ञांना उत्पादन निश्चित करण्यास आणि पीक नुकसानाचे मूल्यांकन करण्यास मदत करते. त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

ज्या भागात गव्हाचे उत्पादन जास्त आहे ते भौगोलिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकतात. याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होऊ शकतो. कमी उत्पादन म्हणजे बाजारात गव्हाचा तुटवडा आणि भाव वाढणे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. 

प्रतिक्विंटल 12 ते 18 हजार रुपयांचे नुकसान झाले असून कर्जबाजारी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रति हेक्टर उत्पादन सुमारे 20 टक्क्यांनी घटले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे

आणखी घट होईल?

तापमानात 2.5 ते 4.9 अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे गव्हाचे उत्पादन 41-52 टक्क्यांनी कमी होऊ शकते असं 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका सरकारी अहवालात म्हटले आहे. ओस्लो येथील सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्च येथे पोस्ट केलेल्या एएस दलोज यांच्या नेतृत्वाखाली हवामान बदलावरील संशोधन जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड रिसर्चमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. 

या अहवालानुसार भारतातील गंगेच्या मैदानात वाढत्या उष्णतेचा परिणाम दिसून येईल. महत्त्वाचे म्हणजे, हे असे क्षेत्र आहे जे जगातील प्रमुख गहू उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget