एक्स्प्लोर
कारगील युद्धाला 17 वर्षे पूर्ण, ऐतिहासिक लढाईतील 10 गोष्टी
1/10

रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून पाकिस्तानकडून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या.
2/10

या लढाईत पाकिस्तानने भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. अखेर 4 जुलै रोजी टायगर हिलवर भारताने ताबा मिळवला. टायगर लढाईच्या लढाईत भारताचे 5 सैनिक शहिद झाले.
Published at : 04 Jul 2016 03:05 PM (IST)
View More























