एक्स्प्लोर

Shahid Afridi on Pahalgam Terror Attack : 'हल्ला होताच डायरेक्ट पाकिस्तानचं नाव घेता, किमान...' शाहीद आफ्रिदी भारतावर भलताच भडकला; काय काय म्हणाला?

Shahid Afridi on Pahalgam Terror Attack : भारताचा हा दृष्टिकोन दुर्दैवी असल्याचे आफ्रिदी म्हणाला. त्याचा असा विश्वास आहे की केवळ संवादाद्वारेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव कमी होऊ शकतो.

Shahid Afridi on Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) मृत्युमुखी पडलेल्या 26 निष्पाप भारतीयांची चिता अजूनही शांत झालेली नाही. दरम्यान, सिंधू पाणी करार मोडण्यासह भारताच्या 5 निर्णयांमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते पण त्याला या दहशतवादी हल्ल्याचा पुरावा नक्कीच हवा होता. भारत कोणत्याही पुराव्यांशिवाय पाकिस्तानवर आरोप करत असल्याचा दावा आफ्रिदीने (Shahid Afridi on Pahalgam Terror Attack) केला. आफ्रिदी म्हणाला की, भारताने पाकिस्तानवर लावलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत.

चर्चेनेच दोन्ही देशातील तणाव कमी होऊ शकतो

भारताचा हा दृष्टिकोन दुर्दैवी असल्याचे आफ्रिदी म्हणाला. दोन्ही देशांमधील संवादाला चालना देण्याबद्दल तो बोलला. त्याचा असा विश्वास आहे की केवळ संवादाद्वारेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव कमी होऊ शकतो. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानशी अनेक संबंध तोडले आहेत. आफ्रिदीने (Shahid Afridi on Pahalgam Terror Attack) काश्मीरमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल विचित्र पद्धतीने दुःख व्यक्त केले. दोन्ही देशांनी चर्चा करावी, असे आफ्रिदी म्हणाला. त्याच्या मते, आपल्या समस्यांवर संवाद हाच एकमेव उपाय आहे; लढून काही फायदा नाही.

भारताने पाकिस्तानसोबतचा पाणीवाटप करार रद्द केला

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. भारताने पाकिस्तानसोबतचा पाणीवाटप करार रद्द केला आहे. भारताने पाकिस्तानसोबतची सीमाही बंद केली आहे. यासोबतच भारताने पाकिस्तानी राजदूतांचे व्हिसाही रद्द केले आहेत. पाकिस्ताननेही भारतीयांचे व्हिसा रद्द केले आहेत. त्याच वेळी, जर भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर ते 'युद्धाची कृती' मानले जाईल, अशी धमकी पाकिस्तानने  दिली आहे. याचा अर्थ 'युद्धासारखी चाल' असा होतो. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या सर्वांना संपवण्याच्या विधानानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने सीमेवर रणगाड्यांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. येथे, भारताने सीमा सील केली आहे आणि आपल्या नागरिकांना भारत सोडण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. यामुळे त्याची चिंता आणखी वाढली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs CSK Live Score Updates : चेन्नईने जिंकला टॉस; गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय, CSK वाचवणार का स्वतःचं अस्तित्व?
GT vs CSK Live Updates : चेन्नईने जिंकला टॉस; गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय, CSK वाचवणार का स्वतःचं अस्तित्व?
IPLचा चेहरामोहरा बदलणार? 100 मीटरचा सिक्स 8 धावा अन् 3 विकेट्सवर मिळणार एक्स्ट्रा ओव्हर, BCCIकडे पोहोचला भन्नाट प्रस्ताव
IPLचा चेहरामोहरा बदलणार? 100 मीटरचा सिक्स 8 धावा अन् 3 विकेट्सवर मिळणार एक्स्ट्रा ओव्हर, BCCIकडे पोहोचला भन्नाट प्रस्ताव
IPL Playoffs Scenario : फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? 'या' एका समीकरणानं उडवली झोप
फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? 'या' एका समीकरणानं उडवली झोप
Mohammad Amir: तर पाकिस्तानी मोहम्मद अमीरची आयपीएलमध्ये एन्ट्री होणार! कोणत्या देशाचा नागरिक झाला?
तर पाकिस्तानी मोहम्मद अमीरची आयपीएलमध्ये एन्ट्री होणार! कोणत्या देशाचा नागरिक झाला?

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
Kriti Kharbanda: 'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
Embed widget