एक्स्प्लोर
E-Challan | वाहनचालकांनो, सावधान! 10 दिवसांत दंड भरा, अन्यथा होऊ शकते अटक | ABP Majha
वाहनांच्या नियमांचं उल्लंन करणाऱ्यांनी 10 दिवसांत दंड न भरल्यास त्यांना अटकेची कारवाई होऊ शकते. ई-चलान प्रणाली अंतर्गत वाहन, वाहनाची कागदपत्रं किंवा परवानाही जप्त केला जात नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असून चालक ई-चलान थकवतात. तरी, आता ई-चलान भरण्यासाठी आणखी 10 दिवसांची म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास चालकांना नोटिस पाठवली जाईल. सुनावणीवेळी ते हजर न राहिल्यास त्यांना कोर्टाद्वारे वॉरंट काढून अटक केली जाईल, असं मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.
मुंबई
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्यांवर टीका
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























