एक्स्प्लोर
E-Challan | वाहनचालकांनो, सावधान! 10 दिवसांत दंड भरा, अन्यथा होऊ शकते अटक | ABP Majha
वाहनांच्या नियमांचं उल्लंन करणाऱ्यांनी 10 दिवसांत दंड न भरल्यास त्यांना अटकेची कारवाई होऊ शकते. ई-चलान प्रणाली अंतर्गत वाहन, वाहनाची कागदपत्रं किंवा परवानाही जप्त केला जात नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असून चालक ई-चलान थकवतात. तरी, आता ई-चलान भरण्यासाठी आणखी 10 दिवसांची म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास चालकांना नोटिस पाठवली जाईल. सुनावणीवेळी ते हजर न राहिल्यास त्यांना कोर्टाद्वारे वॉरंट काढून अटक केली जाईल, असं मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.
मुंबई
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Bandra Railway Track Issue : टी २० विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवली बांद्र्यातली घाण
आणखी पाहा























