एक्स्प्लोर
Advertisement
Kargil Vijay Diwas | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली | ABP Majha
कारगिल विजय दिवसाची आज विसावी वर्षपूर्ती...
धाडस, शौर्य आणि पराक्रमानं याच दिवशी आपण पाकिस्ताननला नमवलं.त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून आज देशभरात 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जुलै 1999 रोजी भारत-पाकिस्तान युद्धात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्तानं दिल्लीतल्या अमर जवान ज्योत येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तर, द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रद्धांजली वाहतील. शिवाय, राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
धाडस, शौर्य आणि पराक्रमानं याच दिवशी आपण पाकिस्ताननला नमवलं.त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून आज देशभरात 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जुलै 1999 रोजी भारत-पाकिस्तान युद्धात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्तानं दिल्लीतल्या अमर जवान ज्योत येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तर, द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रद्धांजली वाहतील. शिवाय, राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion