एक्स्प्लोर

Kabir Singh Sequel : शाहीद कपूरच्या 'कबीर सिंह'चा येणार सिक्वेल, निर्मात्यांनी दिली माहिती

Kabir Singh Sequel : शाहीद कपूरच्या 'कबीर सिंह'ने बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kabir Singh Sequel : शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'कबीर सिंह' (Kabir Singh) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला होता. हा सिनेमा 250 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 'कबीर सिंह'नंतर भूषण कुमार आणि मुराद खेतानी या जोडीने 'भूल भुलैया 2' हा सिनेमावर लक्ष केंद्रीत केले. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. दरम्यान भूषण कुमार यांनी 'कबीर सिंह'च्या सिक्वेलसंदर्भात माहिती दिली आहे. 

'कबीर सिंह 2','आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एका मुलाखतीत भूषण कुमार म्हणाले, कबीर सिंहचे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. हा सिनेमादेखील सिनेप्रेक्षकांना आवडला होता. त्यामुळेच आता 'कबीर सिंह'च्या सिक्वेलसंदर्भात विचार सुरू आहे. भूषणच्या या वक्तव्यावर मुराद खेतानींनीदेखील संमती दर्शवली आहे. मुराद खेतानी म्हणाले, 'कबीर सिंह'चा सिक्वेल येऊ शकतो. 'कबीर सिंह 2','आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. योग्यवेळ आली की अधिकृत घोषणा करण्यात येईल."

'कबीर सिंह' हा 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. भूषण कुमार आणि मुराद खेतानीचा 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत असणार आहेत. संदीप रेड्डी वांगा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 

 2019 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

वीस दिवसांमध्ये 'कबीर सिंह'ने 246.28 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. यासोबतच विकी कौशलच्या 'उरी' सिनेमाचा विक्रम मोडित काढत 'कबीर सिंह' हा 2019 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. शाहीदसह कियारा अडवाणी, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता, अर्जन बाजवा, कामिनी कौशल यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. 

अर्जुन रेड्डीमध्ये अभिनेता विजय देवराकोंडा याने मुख्य भुमिका साकारली होती. त्याच भुमिकेत शाहिद कपुर दिसणार आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणीने या सिनेमात शाहिद कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केलं आहे. अर्जुन रेड्डी या सिनेमाचं देखील लेखन/दिग्दर्शन संदीप यांनीच केलं आहे.

संबंधित बातम्या

नवीन वर्षात रणबीर कपूरच्या 'या' चित्रपटाची घोषणा, 'कबीर सिंह' फेम संदीप रेड्डींचं दिग्दर्शन

'कबीर सिंग'ची रेकॉर्डब्रेक कमाई, सलमान, अक्षय कुमारलाही टाकलं मागे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Ranbir Kapoor Bought Property In Ayodhya: 'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Mouni Roy, Suraj Nambiar Confirm Divorce: 40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget