एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Political Crisis : दादागट आणि पवारांच्या भेटीमुळे मविआत अस्वस्थता ? : ABP Majha
सध्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवारांसोबत ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. त्यानंतर काल अधिवेशनापूर्वी हीच अस्वस्थता दिसून आली होती. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचा एकही नेता दिसून आला नाही. तर एकीकडे अजित पवार गट हा शरद पवारांची मनधरणी करण्याच्या हेतूने त्यांची भेट घेतायत. तर दुसरीकडे सत्ताधारी शरद पवार यांनी अजित पवार गटाचा विचार करून त्यांच्या निर्णयासोबत जाण्याचा विचार केल्यास स्वागत केलं जाईल असं म्हणतायेत. त्यामुळे याआधी पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी अजित पवार गटाच्या भेटीनंतर शरद पवार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत ही अस्वस्थता वाढ राहण्याची शक्यता आहे.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
बुलढाणा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion