एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे : बदलापूरमध्ये नदीच्या प्रवाहात अडकलेल्या 4 तरुणांची सुटका
बदलापुरात उल्हास नदीच्या प्रवाहात अडकलेल्या चार तरुणांची अग्निशमन दलाने सुटका केलीय. बॅरेज धरण परिसरातील गुरुवारच्या मध्यरात्रीची दृश्यं आता समोर आली आहेत. हे चौघे उल्हास नदीत काल सायंकाळच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र कर्जत भागात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली आणि हे चौघेही नदीच्या पात्रात अडकले. बचावासाठी बॅरेज धरणाच्या कठड्याचा त्यांनी आधार घेतला. या चौघांपैकी एकाने मोबाईलवरुन घरच्यांशी संपर्क साधत अडकल्याची माहिती दिली. य़ा घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. मध्यरात्री १२ वाजता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. नदीचा प्रवाह प्रचंड वाढलेला असल्यानं बचवकार्यात वारंवार अडथळे येत होते. अखेर रात्री साडेतीन वाजता या चौघांना अग्निशमन दलानं रबर बोटच्या साहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion