एक्स्प्लोर

Maratha Reservation : 20 जानेवारीपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार, गिरीश महाजनांचा मोठा दावा

Maratha Reservation : महिन्याभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे मनोज जरांगे यांना मुंबईत उपोषणासाठी येण्याची वेळ पडणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले. 

नांदेड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आपण मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाच्या घोषणेवर मंत्री गरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे यांना 20 जानेवारीला मुंबईकडे येण्याची गरज पडणार नाही. कारण त्यापूर्वी मराठा आरक्षणा विषय सरकार मार्गी लावणार असल्याचं महाजन म्हणाले आहे. नांदेड येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. 

यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, "मनोज जरांगे यांनी बीडला सभा घेतली. या सभेत त्यांनी 20 जानेवारी ची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आम्ही मुंबईला येऊन उपोषण करणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. मात्र, मी त्यावेळी देखील सांगितलं आणि आज ही सांगतोय, मनोज जरांगे यांच्यावर मुंबईत जाण्याची वेळच येणार नाही. कारण सरकार अतिशय वेगाने काम करत आहे. सोबतच मागासवर्गीय आयोग आपलं काम अतिशय वेगाने करत आहे. एकदा त्यांचा अहवाल आला की, विधानसभेचा अधिवेशन बोलून मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हे स्पष्टपणे सांगितले आहे. सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. मराठा आरक्षणाबाबत वेगाने काम होत आहे. महिन्याभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे मनोज जरांगे यांना मुंबईत उपोषणासाठी येण्याची वेळ पडणार नाही,” असे महाजन म्हणाले. 

जागावाटपाचा निर्णय दिल्लीत होणार...

लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा शिंदे गटाला दिले जाणार तेवढ्याच अजित पवार गटाला देण्याची मागणी अजित पवार गटाकडून केली जात आहे. यावर बोलतांना गरीश महाजन म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपेचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरचा आहे. यावर जो काही निर्णय आहे तो दिल्लीतच होईल. अजित पवार  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते देखील असतील. जागा वाटपाचा प्रश्न अजून तरी आमच्यासाठी वादाचा विषय नाही. आमच्याकडे सध्या अतिशय चांगलं वातावरण आहे. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा आम्हाला जिंकायच्या आहेत. यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आहोत,” असे गिरीश महाजन म्हणाले. 

हरिभाऊ राठोड यांच्या आरक्षणाचा प्रस्ताव जेरांगेंनी फेटाळून लावला...

माजी खासदार तथा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा समाजाला कायदेशीर ओबीसीमधून कसे आरक्षण देता येणार याबाबतचा आपला फॉर्म्युला सांगितला. तब्बल अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली. मराठा समाजाला ओबीसीमधून 27 पैकी 10 टक्के आरक्षण देता येईल आणि बाकीचे ईतर ओबीसी समाजाला देता येईल. तसेच, राजकीय आरक्षणाच्या बाबतीत तीन भाग करून 9 टक्के आरक्षण भटक्या जाती-जमातींसाठी, 9 टक्के आरक्षण बारा बलुतेदारांसाठी आणि उरलेले 9 टक्के आरक्षण मराठा समाजासाठी देता येईल. परंतु, मनोज जरांगे यांनी हरिभाऊ राठोड यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. अर्ध्या मराठ्यांना आरक्षण देऊन उरलेल्या मराठ्यांना मी अंगावर घेऊ का? असे होणार नाही. आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण हवे असल्याचे जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : जरांगे पाटलांच्या उशीरापर्यंत सभा, रेणापूर पोलिसांची कारवाई; 11 आयोजकांवर गुन्हे दाखल

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget