एक्स्प्लोर
कृषीभूषण शेतकरी भगवान इंगोलेंनी दाखवला वास्तव, शेतातील पाण्यात उतरुन कर्जमाफीची मागणी
राज्यात गेल्या 8 दिवसांत मुसळधार पाऊस पडत असून मराठवाड्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामध्ये, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.
Nanded farmers appeal flood rain
1/8

राज्यात गेल्या 8 दिवसांत मुसळधार पाऊस पडत असून मराठवाड्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामध्ये, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.
2/8

मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पालकमंत्र्यांनीही भेटी दिल्या, राजकीय नेतेही बांधावर गेले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
Published at : 27 Sep 2025 08:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























