एक्स्प्लोर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे: देवेंद्र फडणवीस

मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो तरी दहा हजार कोटींचे पॅकेज दिले होते. आम्ही केंद्र सरकार मदत देणार म्हणून वाट बघत बसलो नाही, याची आठवण देवेंद्र फडणवीसांनी करुन दिली.

बीड : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्याच्या तिजोरीतून आता तातडीने मदत करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि परत या वर्षी आतिवृष्टी झालीय. अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. ज्या ठिकाणी ऊस पडला आहे हे निकषात बसत नाही असे सांगितले जात आहे. निकषात बसत नाही असं म्हणून कसं चालेल. नियमात बसत नसेल तर नियम बदलले पाहिजेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला उद्देशून सांगितलं.

पीक विमा कंपन्या लोकांना मूर्ख बनवत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो तरी दहा हजार कोटींचे पॅकेज दिले होते. आम्ही केंद्र सरकार मदत देणार म्हणून वाट बघत बसलो नाही, याची आठवण फडणवीसांनी करुन दिली. लातूर जिल्ह्यात बियाण्याचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जात आहे. हे बियाणे आहे का म्हाडाची लॉटरी पद्धत. शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे का?, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jagdeep Dhankhar VIDEO : गेले जगदीप धनखड कुणीकडे? माजी उपराष्ट्रपती कुठे गायब? विरोधकांचा वार अन् सरकारचा सावध पवित्रा
गेले जगदीप धनखड कुणीकडे? माजी उपराष्ट्रपती कुठे गायब? विरोधकांचा वार अन् सरकारचा सावध पवित्रा
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jagdeep Dhankhar VIDEO : गेले जगदीप धनखड कुणीकडे? माजी उपराष्ट्रपती कुठे गायब? विरोधकांचा वार अन् सरकारचा सावध पवित्रा
गेले जगदीप धनखड कुणीकडे? माजी उपराष्ट्रपती कुठे गायब? विरोधकांचा वार अन् सरकारचा सावध पवित्रा
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
Defence Minister Rajnath Singh: भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
Rahul Gandhi on Election Commission:'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही! त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? रोहित पवारांचा हल्लाबोल
आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही! त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? रोहित पवारांचा हल्लाबोल
Embed widget