एक्स्प्लोर

काहीच न करता रामजन्मभूमीसाठी आम्हीच सर्वकाही केल्याचा दावा, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रणाची गरज नाही, असे संजय राऊत सांगत सुटले होते. मात्र आता निमंत्रण मिळाल्याने उद्धव ठाकरे यांची गोची झाली आहे. कारण दोन्ही सहयोगी पक्षांना सांभाळायचं की अयोध्येला जायचं ,असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असेल.

कोल्हापूर : राम जन्मभूमीचा संघर्ष हा गेल्या पाचशे वर्षांपासून सुरू आहे. मात्र काहीजण सर्वकाही आम्हीच केल्याचा दावा करत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. राम जन्मभूमी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ऑनलाईन पद्धतीने व्हावा, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर विश्व हिंदू परिषदेने जोरदार टीका केली. संदर्भात बोलताना दादा म्हणाले की, संपूर्ण जगाला या सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. तीन कोटी नाही किमान तीनशे लोकांनी तरी प्रत्यक्ष जाऊन हा सोहळा पार पाडावा, अशी सगळ्यांची इच्छा आहे.

आता शिवसेनेला अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करावं लागेल

राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रणाची गरज नाही, असे संजय राऊत सांगत सुटले होते. मात्र आता निमंत्रण मिळाल्याने उद्धव ठाकरे यांची गोची झाली आहे. कारण दोन्ही सहयोगी पक्षांना सांभाळायचं की अयोध्येला जायचं ,असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असेल. आगामी काळात सेनेला राष्ट्रवादी बरोबर मत मागायची असतील तर त्यांची मुस्लीम मतं सेनेला मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे आता शिवसेनेला अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करावं लागेल. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वा पेक्षा खुर्ची महत्त्वाची असल्याची टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षण सुनावणीवरून सरकारवर टीका

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणावरून सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली. आज खरंतर निकाल लागेल, असं वाटत होतं. मात्र सरकारच्या वकिलांनी तारीख वाढवून मागितली आणि याचं कारण होतं ते म्हणजे सरकारकडून पुरेशी कागदपत्र मिळाले नसल्याचे. मग इतके दिवस सरकार आमची पूर्ण तयारी झाली आहे, असे का सांगत होते? याचे उत्तर द्यावे. निकाल लागेपर्यंत आता मराठा आरक्षण गृहीत धरून नोकर भरती करता येणार नाही. त्यामुळे निकालाकडे डोळे लावून बसलेल्या मराठा समाजाच्या तरुणांची घोर निराशा झाली आहे. मात्र मी मराठा समाजाच्या तरुणांना पॅनिक न होण्याचे आवाहन करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आपण संयम बाळगा, असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी आज केलं आहे.

संबंधित बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Raj Thackeray And Uddhav Thackeray मोठी बातमी: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला, काय घडलं?
Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav : तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Embed widget