एक्स्प्लोर

Relationship Tips : विभक्त होणं सोप्प नसतं! तुटलेलं नातं वाचवण्यासाठी 'हा' छोटासा प्रयत्न ठरेल प्रभावी! नात्याला येईल नवी झळाळी...

Relationship Tips : लग्नानंतर जोडीदारांमधले मतभेद काही वेळेस भिन्न असू शकतात, परंतु विभक्त होणे इतके सोपे नाही. 

Relationship Tips : ते म्हणतात ना, नातं जपणं आणि दीर्घकाळ टिकवणं सोपं नसतं.. पण खूप वर्षांपासून टिकवलेलं तुमचं नातं जर संपुष्टात येत असेल आणि तुम्हाला त्याला आणखी एक संधी द्यायची असेल, तर त्यात काहीही गैर नाही. परंतु यासाठी नेमकं करायचं काय? हे समजण्यात तुम्हाला अडचण येत असेल, तर येथे दिलेल्या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

 

नातं जबरदस्तीने टिकवता येत नाही

तुम्ही विभक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना या टिप्स तुमचं नातं पुन्हा बहरण्यासाठी मदत करू शकतात. तुम्ही कोणतंही नातं फार काळ जबरदस्ती करून टिकवून ठेऊ शकत नाही. मित्र-मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरी अशा काही गोष्टी घडल्या तरी लग्नाच्या बंधनात असं ढोंग शक्य नाही. हे असे नाते आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या लोकांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. तरच संबंध पुढे चालू शकतात.


विभक्त होणे देखील इतके सोपे नाही

लग्नानंतर जोडीदारांमधले मतभेद काहीवेळा विभक्त होऊ शकतात, परंतु विभक्त होणे देखील इतके सोपे नाही. यात केवळ विविध कायदेशीर अडथळेच येत नाहीत, तर त्याचा हृदयावर आणि मनावरही याचा नकारात्मक प्रभाव पडतो, विशेषत: जेव्हा भांडणात आपण असे काही बोलतो, ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो. जर तुम्हालाही या चुकीची जाणीव असेल आणि तुमचे तुटलेलं नातं वाचवायचं असेल तर येथे दिलेल्या टिप्स उपयुक्त ठरू शकतात.

या मार्गांनी तुमचं तुटलेले नातं जतन करा

चूक मान्य करा

जर तुम्हाला तुमच्या नात्याला आणखी एक संधी द्यायची असेल, तर तुमच्या चुका मान्य करण्याची स्वत:ला सवय लावा. अहंकारावर घेऊ नका, कारण ही टीप तुमचे नाते सुधारण्याचे काम करते. यासोबतच जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एखादी गोष्ट आवडत नसेल तर भांडण करण्याऐवजी त्याबद्दल बोला आणि काही वेळा काही गोष्टींकडेही दुर्लक्ष केले पाहिजे. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.


जास्त अपेक्षा करू नका

नातेसंबंधातील गोंधळ अपेक्षांपासून सुरू होतो. आपण आपल्या दोषांकडे दुर्लक्ष करतो आणि आपला जोडीदार परिपूर्ण असावा अशी अपेक्षा करू लागतो. त्याने आपले न बोललेले शब्द समजून घ्यावेत, निम्म्याहून अधिक जबाबदाऱ्या त्याने उचलल्या पाहिजेत. या निरर्थक अपेक्षा परस्पर वादाचे कारण बनतात. आपण स्वतः करू शकत नाही अशा गोष्टी इतरांकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.


एकत्र वेळ घालवा

तुटलेले नाते जतन करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकत्र वेळ घालवणे. एकमेकांसोबत बसा, तुमच्या समस्या शेअर करा आणि एकत्र समाधान शोधा. संभाषण हा प्रत्येक समस्येवर प्रभावी उपाय आहे. वेळ न दिल्याने समजूतदारपणा वाढू शकत नाही, त्यामुळे नात्यातील कलहाचा टप्पा संपणार नाही.

 

तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा

जर तुमच्या नात्यातील बहुतेक भांडणं त्रयस्थ व्यक्तीमुळे होत असतील तर हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. शंका ही खूप वाईट गोष्ट आहे, जी उत्तम नाती देखील नष्ट करू शकते. नातं जपायचं असेल, तर मनाशी न ठेवता मोकळेपणानं चर्चा करा.

सीमा निश्चित करा

तुमच्या नात्याला नवसंजीवनी देण्यासाठी सीमारेषा निश्चित करणे देखील खूप महत्वाचे आहे. एकत्र वेळ घालवा, पण स्पेस द्या. नातेसंबंध दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात खूप हस्तक्षेप करणे कधीकधी महाग ठरते.

 

हेही वाचा>>>

Health : मंडळींनो.. सतत हॉटेलचं खाणं चांगलच पडेल महागात! आतड्यांवरील परिणाम जाणून घ्याल, तर आताच सोडाल

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Embed widget