एक्स्प्लोर

Dev Anand: देव आनंद यांना काळा रंगाचा कोट घालण्यास कोर्टानं घातली होती बंदी, कारण ऐकून व्हाल हैराण

Dev Anand: त्यांनी 1943 साली मुंबई पाऊल ठेवलं आणि त्यांची स्वप्न सत्यात उतरली.

Dev Anand: बॉलिवूडच्या उत्कृष्ट कलाकारांच्या यादीत अभिनेते देव आनंद यांचा समावेश होतो. देव आनंद यांनी जवळपास सहा दशके आपल्या कर्तृत्वानं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. हिंदी चित्रपटांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या देव आनंद यांच्या संवाद कौशल्याचेही अनेक चाहते आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये देव आनंद यांचं नाव आवर्जुन घेतलं जायचं. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर व्हायचे. मात्र, देव आनंद यांना काळा रंगाचा कोट घालण्यास कोर्टानं बंदी घातली होती? याची खूप कमी लोकांना माहिती असेल. यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उस्तुक झाले आहेत. 

देव आनंद यांचा अंदाज त्या काळात खऱ्या अर्थाने खूप चर्चेत होता. परंतु, त्यांच्या काळ्या रंगाच्या कोटानं त्यांना वेगळीच प्रसिद्धी मिळवून दिली होती. ज्यावेळी देव आनंद काळा कोट घालून सार्वजनिक ठिकाणी बाहेर जायचे, तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे. त्याच्या काळ्या रंगाच्या कोटानं आणि पांढऱ्या शर्टानं प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्या काळात काळ्या रंगाचा कोट घालणाऱ्या या अभिनेत्यावर अनेक तरुणी घायाळ झाल्या होत्या. एवढंच नव्हे तर, आपल्या आवडत्या अभिनेत्यापोटी त्या कोणतंही संकट ओढवून घेण्यासाठी, इमारतीवरुन उडी मारण्यासाठीही तयार असायच्या. 

लोकांमध्ये देव आनंदची क्रेझ पाहता कोर्टानं त्यांच्या कपड्यावर बंदी घातली होती. त्यांना सार्वजनिक ठिकाणी काळ्या रंगाचा कोट घालण्यास मनाई करण्यात आली होती. कोर्टानं एखाद्या अभिनेत्याला त्याच्या कपड्यावरून बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ असेल. देव आनंद यांनी 1946 मध्ये 'हम एक हैं' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. मात्र, हा चित्रपट फ्लॉप झाला होता. पण 1948 मध्ये देव आनंदच्या 'जिद्दी' या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटानंतर देव आनंद रातोरात स्टार बनले.

देव आनंद यांचे खरे नाव धर्मदेव पिशोरीमल आनंद होते. त्यांनी 1942 मध्ये लाहोरमध्ये इंग्रजी साहित्यात पदवी पूर्ण केली होती. त्यांना पुढे शिक्षण घ्यायचे होते. परंतु, त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवण्यासाठी पैसे नसल्याचं सांगितलं. तसेच पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्यांचा येथूनच बॉलिवूडचा प्रवास सुरु झाला. त्यांनी 1943 साली मुंबई पाऊल ठेवलं आणि त्यांची स्वप्न सत्यात उतरली. ज्यावेळी ते मुंबईत आले, तेव्हा त्यांच्याकडं फक्त 30 रुपये होते आणि राहायलाही जागा नव्हती, असे सांगितलं जातं. मात्र, या कठीण परिस्थितीचा सामना करत त्यांनी उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी छाप सोडलीय

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget