एक्स्प्लोर

सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद!

सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळे बॉलिवूडला धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सलमानच्या शिक्षेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानची जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. सलमानने गुरुवारची रात्री तुरुंगात काढली. सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळे बॉलिवूडला धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सलमानच्या शिक्षेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर ‘बागी 2’ च्या दमदार कमाईनंतर आयोजित केलेली सक्सेस पार्टीही रद्द करण्यात आली. मात्र या दरम्यानच अभिनेत्री सोफिया हयातने सलमानच्या तुरुंगवासावर आनंद व्यक्त केला आहे. सोफियाने या संदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद! तिने लिहिलं आहे की, "अखेर तुमचं कर्म तुम्हाला शिक्षा देतंच. बहुतांश लोक सलमानविरोधात बोलण्यास घाबरतात. कारण त्यांना वाटतं की तो बॉलिवूडला कंट्रोल करतो. पण मी बोलायला घाबरत नाही. मला आनंद आहे की, जे काम सलमानने केलं त्यासाठी त्याला जेलमध्ये जावं लागलं. पृथ्वीवर जनावरं गरजेची आहेत आणि सलमानने हे चुकीचं काम करताना केवळ स्वत:बद्दल विचार केला. लाखो लोक सलमानला फॉलो करतात. त्यामुळे तरुणाईप्रती त्याची जबाबदारी आहे. अशी कामं करुन तो जगाला काय दाखवू इच्छितो. सलमान तरुणांसमोर काय आदर्श ठेवत आहे? कायदा मोडून जनावरांना मारणं आणि मग स्वत:ला वाचवणं, का तर तो एक सेलिब्रिटी आहे म्हणून? एखाद्या पाश्चिमात्य देशात जर सलमानने ड्रिंक अँड ड्राईव्ह करुन कोणाला मारलं असतं तर त्याला अपमानित केलं असतं. आपल्या कर्माचं प्रायश्चित्त करण्यासाठी तो सामाजिक कार्य करुन स्वत:ला दानशूर, दयाळू व्यक्ती असल्याचं दाखवत आहे. “तुम्ही कोणीही का असेना, तुम्ही कायद्याशिवाय मोठं नाही हेच भारताने दाखवून दिलं आहे. मी अनेक तरुणांकडून ऐकलंय की, बरेच लोक गुन्हेगारांची पोलिसात तक्रार करण्यास घाबरतात. कारण ते टीव्हीमध्ये पाहतात की, पॉवरफुल लोक पोलिस, न्यायाधीश आणि वकिलांना पैसे देऊन स्वत:ची सुटका करतात.   माझ्यासोबतही असं झालं आहे. अरमान कोहलीने माझ्या दोन वकिलांना विकत घेतलं आणि त्यामुळे मी माझी केस लढू शकले नाही. डॉली बिंद्रानेही मला सांगितलं की, अरमान मलिकचं कुटुंब पॉवरफुल आहे. ते विमानतळावर माझ्या बॅगमध्ये ड्रग्जही ठेवू शकतात, जेणेकरुन मला तुरुंगवास होऊ शकते. यामुळे मला माघार घ्यावी लागली. मी ज्या वकिलांची नेमणूक केली होती, त्यांना पैसे देऊन खरेदी केलं. आज, हिंदुस्थान मजबूत होत आहे आणि जगाला अभिमानाने मान उंचावून सांगू शकत आहे की, भारतात न्याय मिळतो. आज गरिबांना आशा वाटतेय की, जे कायद्याची थट्टा करतात, त्यांच्याविरोधात ते न्यायासाठी लढू शकतात. आज मी बोलू शकते, हिंदुस्थान झिंदाबाद"

Karma gets you in the end...Many people are afraid to talk against Salman because they think he controls Bollywood. Well, I no longer serve my ego and therefore am not afraid to speak up. I am so happy that Salman has gone to jail for what he has done. Animals are so important to this planet and doing what he did and then mocking it was a huge act of his own self importance. Lots of children look up to him, and he has a responsibility to the young people.What is he showing the world when he does things like this? What lessons is he giving them? That it is ok to break the law, to kill animals and then mock it because he is a celebrity? In any western country he would have been vilified for this and the drink driving deaths that he caused. He has then reinvented himself as a charitable man to try and compensate his karma. Today, India has shown that no matter who you are, if you break the law, you are no bigger than the law. I have heard so many young people in India speak about how they are afraid to go to the police about crimes committed by others because they watch the tv and see how people with money and status get away with it because they have paid off the police or the judge or the lawyers. This happened to me when Armaan Kohli paid off 2 of my lawyers so that I could not continue with the case, Dolly Bindra also told me that Armaans family are powerful enough to put drugs in my bag at the airport and I would be in Jail. I had to then drop the case as all the lawyers I hired were paid off. Today, Hindustan can stand strong and hold its head up high to the world and show them that justice is held up in India, and today, all the poor people have been shown a glimmer of hope in their own fight for justice against those who have manipulated the law. Today I can say Hindustaan Zindabaad!

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat) on

महत्त्वाच्या बातम्या

Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Embed widget