एक्स्प्लोर

सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद!

सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळे बॉलिवूडला धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सलमानच्या शिक्षेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानची जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. सलमानने गुरुवारची रात्री तुरुंगात काढली. सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळे बॉलिवूडला धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सलमानच्या शिक्षेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर ‘बागी 2’ च्या दमदार कमाईनंतर आयोजित केलेली सक्सेस पार्टीही रद्द करण्यात आली. मात्र या दरम्यानच अभिनेत्री सोफिया हयातने सलमानच्या तुरुंगवासावर आनंद व्यक्त केला आहे. सोफियाने या संदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद! तिने लिहिलं आहे की, "अखेर तुमचं कर्म तुम्हाला शिक्षा देतंच. बहुतांश लोक सलमानविरोधात बोलण्यास घाबरतात. कारण त्यांना वाटतं की तो बॉलिवूडला कंट्रोल करतो. पण मी बोलायला घाबरत नाही. मला आनंद आहे की, जे काम सलमानने केलं त्यासाठी त्याला जेलमध्ये जावं लागलं. पृथ्वीवर जनावरं गरजेची आहेत आणि सलमानने हे चुकीचं काम करताना केवळ स्वत:बद्दल विचार केला. लाखो लोक सलमानला फॉलो करतात. त्यामुळे तरुणाईप्रती त्याची जबाबदारी आहे. अशी कामं करुन तो जगाला काय दाखवू इच्छितो. सलमान तरुणांसमोर काय आदर्श ठेवत आहे? कायदा मोडून जनावरांना मारणं आणि मग स्वत:ला वाचवणं, का तर तो एक सेलिब्रिटी आहे म्हणून? एखाद्या पाश्चिमात्य देशात जर सलमानने ड्रिंक अँड ड्राईव्ह करुन कोणाला मारलं असतं तर त्याला अपमानित केलं असतं. आपल्या कर्माचं प्रायश्चित्त करण्यासाठी तो सामाजिक कार्य करुन स्वत:ला दानशूर, दयाळू व्यक्ती असल्याचं दाखवत आहे. “तुम्ही कोणीही का असेना, तुम्ही कायद्याशिवाय मोठं नाही हेच भारताने दाखवून दिलं आहे. मी अनेक तरुणांकडून ऐकलंय की, बरेच लोक गुन्हेगारांची पोलिसात तक्रार करण्यास घाबरतात. कारण ते टीव्हीमध्ये पाहतात की, पॉवरफुल लोक पोलिस, न्यायाधीश आणि वकिलांना पैसे देऊन स्वत:ची सुटका करतात.   माझ्यासोबतही असं झालं आहे. अरमान कोहलीने माझ्या दोन वकिलांना विकत घेतलं आणि त्यामुळे मी माझी केस लढू शकले नाही. डॉली बिंद्रानेही मला सांगितलं की, अरमान मलिकचं कुटुंब पॉवरफुल आहे. ते विमानतळावर माझ्या बॅगमध्ये ड्रग्जही ठेवू शकतात, जेणेकरुन मला तुरुंगवास होऊ शकते. यामुळे मला माघार घ्यावी लागली. मी ज्या वकिलांची नेमणूक केली होती, त्यांना पैसे देऊन खरेदी केलं. आज, हिंदुस्थान मजबूत होत आहे आणि जगाला अभिमानाने मान उंचावून सांगू शकत आहे की, भारतात न्याय मिळतो. आज गरिबांना आशा वाटतेय की, जे कायद्याची थट्टा करतात, त्यांच्याविरोधात ते न्यायासाठी लढू शकतात. आज मी बोलू शकते, हिंदुस्थान झिंदाबाद"

Karma gets you in the end...Many people are afraid to talk against Salman because they think he controls Bollywood. Well, I no longer serve my ego and therefore am not afraid to speak up. I am so happy that Salman has gone to jail for what he has done. Animals are so important to this planet and doing what he did and then mocking it was a huge act of his own self importance. Lots of children look up to him, and he has a responsibility to the young people.What is he showing the world when he does things like this? What lessons is he giving them? That it is ok to break the law, to kill animals and then mock it because he is a celebrity? In any western country he would have been vilified for this and the drink driving deaths that he caused. He has then reinvented himself as a charitable man to try and compensate his karma. Today, India has shown that no matter who you are, if you break the law, you are no bigger than the law. I have heard so many young people in India speak about how they are afraid to go to the police about crimes committed by others because they watch the tv and see how people with money and status get away with it because they have paid off the police or the judge or the lawyers. This happened to me when Armaan Kohli paid off 2 of my lawyers so that I could not continue with the case, Dolly Bindra also told me that Armaans family are powerful enough to put drugs in my bag at the airport and I would be in Jail. I had to then drop the case as all the lawyers I hired were paid off. Today, Hindustan can stand strong and hold its head up high to the world and show them that justice is held up in India, and today, all the poor people have been shown a glimmer of hope in their own fight for justice against those who have manipulated the law. Today I can say Hindustaan Zindabaad!

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat) on

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
Sanjay Narvekar on CJP Protest: 'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget