एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी, रामदास कदमांची माहिती
संपूर्ण राज्यासह मुंबईत गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. प्लॅस्टिक पिशव्यांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, याबाबत अनेक संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement