एक्स्प्लोर

लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत

कारने ऑटोला धडक दिली. ऑटो रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. अपघात स्थळापासून वराचे घर अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे.

बिजनौर (उत्तर प्रदेश) : यूपीच्या बिजनौरमध्ये झारखंडमधील लग्नातून परतणाऱ्या वधू-वरांसह 7 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 2 वाजता राष्ट्रीय महामार्ग-74 वर हा भीषण अपघात झाला. झारखंडहून येणाऱ्या रेल्वेने हे कुटुंब परतत होते. सर्व लोक मुरादाबाद स्टेशनवर उतरले आणि तेथून ऑटोने बिजनौरच्या धामपूरला जात होते. दरम्यान, मागून एका कारने ऑटोला धडक दिली. ऑटो रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. अपघात स्थळापासून वराचे घर अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. एसपी अभिषेक म्हणाले की, दाट धुक्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातात 10 वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला

बिजनौरच्या तिबरी गावात राहणारा खुर्शीद हा मुलगा विशालच्या लग्नासाठी झारखंडला गेला होता. 14 नोव्हेंबरला लग्न होते. लग्न झाल्यानंतर शुक्रवारी ते कुटुंबासह गावी परतत होते. त्याच्यासोबत विशाल, त्याची पत्नी खुशी, काकू रुबी, काका मुमताज, चुलत बहीण बुशरा आणि इतर दोन कुटुंबीय तिथे होते. या अपघातात खुर्शीद (65), विशाल (25), खुशी (22), मुमताज (45), रुबी (42), बुशरा (10) आणि ऑटोचालक अजब यांचा मृत्यू झाला.

ऑटो दूरवर जाऊन कोसळली, संपूर्ण छत उडून गेले.

10 दिवसांपूर्वी हरदोई येथे डीसीएम (ट्रक) ने एका ऑटोला चिरडले होते. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये आई, मुलगा आणि मुलगी यांचाही समावेश आहे. ही धडक इतकी जोरदार होती की ऑटो दूरवर जाऊन कोसळली. यामध्ये संपूर्ण छत उडून गेले. आत बसलेले प्रवासी बाहेर पडले. रस्त्यावर मृतदेह विखुरले होते. हा अपघात बिलग्राम पोलीस ठाण्याच्या रोशनपूर गावाजवळ घडला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Rift: रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली
Namo Tourism Row: 'मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करणार?', Raj Thackeray यांचा थेट सवाल
Congress News : राज ठाकरेंमुळे काँग्रेसची कोंडी, महामोर्चावरून पक्षात उघड मतभेद
Mumbai Politics: MVA-मनसेचा उद्या 'सत्याचा विराट मोर्चा', चंद्रशेखर बावनकुळे यांचा थेट इशारा
Ajit Pawar : 'जाहीरनामा दिला म्हणून कर्जमाफी, पण सारखं सारखं होणार नाही' - अजित पवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
Embed widget