एक्स्प्लोर
Advertisement
उस्मानाबाद : निधी नसल्याने जलयुक्त शिवाराची कामं थांबवली
भाजपचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या थाटात जलयुक्त शिवार योजनेची घोषणा केली. पण सध्या कुठे नेऊन ठेवला जलयुक्त शिवार योजनेचा निधी? असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी टंचाईचा फटका बसला आहे. राज्याच्या घसरत्या आर्थिक परिस्थितीमुळे लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत असलेली कामं थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 31 जानेवारीला विभागाच्या सचिवांना राज्यातल्या जलयुक्त शिवार कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्यात कामं सुरु झाली नाहीत, असे सर्व कामं थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र
Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Mitkari on Sharad Pawar: आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
Chhagan Bhujbal : ऑर्गनायझरची टीका खरी, उत्तर प्रदेशात काय घडलं? भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement