एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू : सुषमा स्वराज
इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेहांची ओळख पटली असून 39 मृतदेहांचे 70 टक्के नमुने जुळले आहेत, असं सुषमा स्वराज म्हणाल्या.
सुरुवातीला इराकमधून अपहरण झालेले भारतीय जिवंत असल्याचा दावा सरकारने केला होता. सुषमा स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाईकांची स्वत: भेट घेतली होती. शिवाय 39 भारतीयांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करु, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.
सुरुवातीला इराकमधून अपहरण झालेले भारतीय जिवंत असल्याचा दावा सरकारने केला होता. सुषमा स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाईकांची स्वत: भेट घेतली होती. शिवाय 39 भारतीयांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करु, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion