एक्स्प्लोर

Zero Hour : Sangli Corporation:महापालिकेचे महामुद्दे :शेरीनाल्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न कधी सुटणार?

देशात नद्या जोड प्रकल्प राबवण्यात येत असताना, सांगली महापालिका मात्र शेरीनाला आणि कृष्णा नदी जोड प्रकल्प राबवत असल्याचं उपरोधानं म्हटलं जातं. कारण सांगली महापालिकेनं नाला आणि नदी जोडली आहे. सांगलीतल्या शेरीनाल्यामधून दररोज हजारो लीटर सांडपाणी कृष्णा नदीत सोडलं जातं. खेदाची बाब ही आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून शेरीनाल्याचा प्रश्न सांगली महापालिकेला आणि इथल्या नेतृत्वाला सोडवता आलेला नाही. इतकंच नाही तर कृष्णा नदीत होत असलेल्या या प्रदूषणापोटी सांगली महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दंडही भरतेय. पाहूयात एबीपी माझाच विशेष रिपोर्ट.

सांगली महापालिकेनं तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून शेरीनाला शुद्धीकरण योजना राबवली खरी, पण ही योजना अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेली नाही...

त्यामुळं  सांगली शहरातलं लाखो लिटर सांडपाणी हे शेरीनाल्यातून सरकारी घाटापासून पुढे थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळतं...

सांगली महापालिका क्षेत्रातला हा सर्वात गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे...

त्यामुळं कृष्णा नदीचं प्रदूषण सुरुचय... 

हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी? असा प्रश्न आता सांगलीकर विचारतायत...

कूपवाडच्या सावळी हद्दीपासून वाहणाऱ्या शेरीनाल्यातून दररोज शेकडो लीटर सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत होतं...

त्यामुळं राष्ट्रीय नदी कृती योजनेअंतर्गत शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला होता... 

कृष्णाकाठावर शेरीनाला अडवून पंपिंगद्वारे ते सांडपाणी धुळगावपर्यंत नेणं आणि तिथं ऑक्सिडेशन पॉण्डमध्ये ते शुद्ध करून शेतीला पाणी देण्याची ही योजना होती...

शेरीनाल्यावरील पंपगृह... कवलापूर येथील पंपगृह... धुळगावपर्यंतची १८ किलोमीटरची वाहिनी... धुळगाव येथे ऑक्सिडेशन पॉण्ड ही कामं पूर्ण झालीयत... 

तरीही कृष्णा नदीचं प्रदूषण थांबलेले नाही... 

शेरीनाल्यावर पंप बंद असतात, अथवा, अथवा त्यात बिघाड झालेला असतो...

त्यामुळं शेरीनाल्यातलं सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळतं 

आता शेरीनाल्यावर शुद्धीकरण यंत्रणा उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे...

कृष्णा नदीच्या प्रदुषणाला कारणीभूत ठरणारा शेरीनाल्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी सांगली महापालिका  ९४ कोटींचा प्रकल्प हाती घेणाराय...

या प्रकल्पातून जलशुध्दीकरणानं उपलब्ध होणारं पाणी शेतीसाठी देण्याची योजना  आहे...

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget