एक्स्प्लोर

Player of the match | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर राहिलेले पाच भारतीय खेळाडू

संपादित फोटो

1/5
युवराज सिंह सामनावीर तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतो, जरी तुमचा संघ हरला तरी तुम्ही प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी भारताकडून सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. भारतामध्ये सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा सामनावीरचा किताब पटकावला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तो भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. या 34 प्लेअर ऑफ द मॅचच्या सामन्यात, त्याने वनडेमध्ये 27 वेळा आणि टी -20 मध्ये सात वेळा हे विजेतेपद पटकावले आहे.
युवराज सिंह सामनावीर तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतो, जरी तुमचा संघ हरला तरी तुम्ही प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी भारताकडून सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. भारतामध्ये सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा सामनावीरचा किताब पटकावला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तो भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. या 34 प्लेअर ऑफ द मॅचच्या सामन्यात, त्याने वनडेमध्ये 27 वेळा आणि टी -20 मध्ये सात वेळा हे विजेतेपद पटकावले आहे.
2/5
रोहित शर्मा भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने आतापर्यंत एकूण 35 वेळा सामनावीरचे विजेतेपद पटकावले आहे. रोहितची तुलना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत एकूण 381 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने वनडेमध्ये 21 वेळा, टी -20 मध्ये 10 वेळा आणि कसोटीत 4 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे.
रोहित शर्मा भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने आतापर्यंत एकूण 35 वेळा सामनावीरचे विजेतेपद पटकावले आहे. रोहितची तुलना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत एकूण 381 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने वनडेमध्ये 21 वेळा, टी -20 मध्ये 10 वेळा आणि कसोटीत 4 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे.
3/5
सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानावर दादा म्हणून प्रसिद्ध आणि भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने आतापर्यंत 37 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली एकूण 424 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सलग चार एकदिवसीय सामन्यांमध्ये सामनावीर होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानावर दादा म्हणून प्रसिद्ध आणि भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने आतापर्यंत 37 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली एकूण 424 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सलग चार एकदिवसीय सामन्यांमध्ये सामनावीर होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
4/5
विराट कोहली भारताचा सध्याचा कर्णधार आणि जगातील महान फलंदाजांपैकी एक समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत 57 सामनावीरचे विजेतेपद पटकावले आहे. तो आतापर्यंत एकूण 440 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यात त्याने एकदिवसीय सामन्यात 36 वेळा, टी -20 मध्ये 12 वेळा आणि कसोटीत 9 वेळा सामनावीराचे विजेतेपद पटकावले आहे.
विराट कोहली भारताचा सध्याचा कर्णधार आणि जगातील महान फलंदाजांपैकी एक समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत 57 सामनावीरचे विजेतेपद पटकावले आहे. तो आतापर्यंत एकूण 440 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यात त्याने एकदिवसीय सामन्यात 36 वेळा, टी -20 मध्ये 12 वेळा आणि कसोटीत 9 वेळा सामनावीराचे विजेतेपद पटकावले आहे.
5/5
सचिन तेंडुलकर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, ज्यांना क्रिकेटचा देव म्हटले जाते, त्यांनी भारतासाठी सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, एकदिवसीय सामन्यात 62 वेळा आणि कसोटीत 14 वेळा सामनावीर झाला आहे.
सचिन तेंडुलकर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, ज्यांना क्रिकेटचा देव म्हटले जाते, त्यांनी भारतासाठी सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, एकदिवसीय सामन्यात 62 वेळा आणि कसोटीत 14 वेळा सामनावीर झाला आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Smriti Mandhana Marriage Postpond : वडिलांची प्रकृती बिघडली, स्मृती मानधनाचा विवाहसोहळा पुढे ढकलला
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं  का नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Umesh Patil on Rajan Patil: विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
Amit Thackeray: पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
Eknath Shinde : देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
बिहार निवडणुकीत अकल्पनीय घडलं, वास्तवात आकडे जुळत नाहीत; एनडीएनं मतांवर प्रभाव पाडण्यासाठी महिलांना 10 हजार वाटले, प्रशांत किशोरांनी अखेर मौन सोडलं
बिहार निवडणुकीत अकल्पनीय घडलं, वास्तवात आकडे जुळत नाहीत; एनडीएनं मतांवर प्रभाव पाडण्यासाठी महिलांना 10 हजार वाटले, प्रशांत किशोरांनी अखेर मौन सोडलं
Embed widget