एक्स्प्लोर
ABP Majha Bravery Award:'एबीपी माझा'कडून शौर्य पुरस्कारानं आठ शूरवीराचं सन्मान
1/9

संजना जेठू राव : पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील कर्हे गावातील आठ वर्षांची जागृती संध्याकाळी 5.30 सहाच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. पाण्याचा हंडा भरता भरता तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत कोसळली. तिथून काही अंतरावर असलेल्या 14 वर्षांच्या संजनाच्या लक्षात ही बाब आली आणि तिने तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. जागृती विहिरीत एका दगडावर थरथरत उभी होती. संजनाने तिला धीर दिला आणि विहीरीत उतरून जागृतीला खांद्यावर घेत वर आणले होते.
2/9

कोविड संकट काळात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अशा घटनांमध्ये प्रसंगावधान राखून या देवदूतांनी सामाजिक बांधिलकी ठेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले आणि समाजासमोर मोठं काम उभं केलं. त्यांचा गौरव एबीपी माझाने केला आहे. या कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेता रितेश देशमुख उपस्थित होते.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























