एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : वाशिष्टी पुलावरुन साफरोलीकरांचा जीवघेणा प्रवास, प्रशासनाचे दुर्लक्ष
अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक गावागावांत प्रचंड नुकसान झाले. वाशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील साकव, पूल अक्षरशः वाहून गेले.
![अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक गावागावांत प्रचंड नुकसान झाले. वाशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील साकव, पूल अक्षरशः वाहून गेले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/571d67da89f56495206f40cd64baec60167178883911683_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Khed Safroli Village Bridge 5
1/10
![अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक गावागावांत प्रचंड नुकसान झाले. वाशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील साकव, पूल अक्षरशः वाहून गेले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/4b67b3baba9cbd95d4ccab86cec879b5e9439.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक गावागावांत प्रचंड नुकसान झाले. वाशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील साकव, पूल अक्षरशः वाहून गेले.
2/10
![काही गावांच्या समस्या अजूनही दूर झालेल्या नाहीत. साकव वाहून गेल्याने गावातील दळणवळणाचा मार्गच बंदच झाला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/48bd8a75cd007bdf0aa20f4a28745fed8ed9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही गावांच्या समस्या अजूनही दूर झालेल्या नाहीत. साकव वाहून गेल्याने गावातील दळणवळणाचा मार्गच बंदच झाला आहे
3/10
![पण गावकऱ्यांनी मानवनिर्मित साकवावरुन ये-जा सुरु केली आहे, पण ही जीवघेणी कसरत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/df5cd2f227d03634cc3b3986682904fc586b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण गावकऱ्यांनी मानवनिर्मित साकवावरुन ये-जा सुरु केली आहे, पण ही जीवघेणी कसरत आहे.
4/10
![जिथे वाशिष्टी नदीचा उगम होते ते खेड तालुक्यातील चोरवणे गाव. हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तिथेच वाशिष्टी नदीचा उगम होतो आणि या उगमापासून जवळपास चार ते पाच किलोमीटर असलेले साफरोली गाव.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/b0b229d189255ea01bcec16f719c2227a9341.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिथे वाशिष्टी नदीचा उगम होते ते खेड तालुक्यातील चोरवणे गाव. हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तिथेच वाशिष्टी नदीचा उगम होतो आणि या उगमापासून जवळपास चार ते पाच किलोमीटर असलेले साफरोली गाव.
5/10
![या गावात जाण्यासाठी वाशिष्टीवर साकव बांधण्यात आला. यावरुनच गावातील रहिवासी आपले दैनंदिन जीवन जगण्याची लागणाऱ्या गरजा, वस्तूसाठी शहराकडे याच साकवावरुन ये-जा करत. आता हा लोखंडी साकव राहिलेला नाही. कारण गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत हा पूर्ण वाहून गेला आहे. आता राहिलाय तो फक्त लोखंडी सांगाडा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/c21fad644d12af9dfcbe32bb6a93542b7dfb5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गावात जाण्यासाठी वाशिष्टीवर साकव बांधण्यात आला. यावरुनच गावातील रहिवासी आपले दैनंदिन जीवन जगण्याची लागणाऱ्या गरजा, वस्तूसाठी शहराकडे याच साकवावरुन ये-जा करत. आता हा लोखंडी साकव राहिलेला नाही. कारण गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत हा पूर्ण वाहून गेला आहे. आता राहिलाय तो फक्त लोखंडी सांगाडा.
6/10
![गावात एखादी व्यक्ती आजारी पडला तर त्याला डोलीतून न्यावं लागतं. गावातील गावकऱ्यांनी दोन लांबलचक बांबूच्या साहाय्याने तयार केलेली गोलाकार लाकडी डोली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/7381efccd406d51dad26e67a5f354b5cfd937.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गावात एखादी व्यक्ती आजारी पडला तर त्याला डोलीतून न्यावं लागतं. गावातील गावकऱ्यांनी दोन लांबलचक बांबूच्या साहाय्याने तयार केलेली गोलाकार लाकडी डोली.
7/10
![image 4](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/f065fe38a82606132dde995df1075dfe5c52d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 4
8/10
![एवढंच नाही तर गावातील मुलांच्या शाळेचाही खोळंबा होत आहे. पावसाळ्यात नदीला जास्त पाणी असल्याने मुले शाळेत जात नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/0c7c8628f472800f0ad83257f534525966857.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढंच नाही तर गावातील मुलांच्या शाळेचाही खोळंबा होत आहे. पावसाळ्यात नदीला जास्त पाणी असल्याने मुले शाळेत जात नाहीत.
9/10
![गावातील माहेरवाशीण गावत असलेल्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होण्यासाठी गावात यायचं म्हटलं तर या साकवावरुन जीव हातात घेऊन नदी पार करावी लागते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/c22dcbe90c1247a1b6a2a58e09d13052bad9a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गावातील माहेरवाशीण गावत असलेल्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होण्यासाठी गावात यायचं म्हटलं तर या साकवावरुन जीव हातात घेऊन नदी पार करावी लागते.
10/10
![अतिवृष्टीत बाधित झालेल्या गावातील पूल किंवा साकवांच्या नव्याने उभारणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी निधीची घोषणाही केली. मात्र तो निधी आजवर कागदावरच राहिला. त्याची अंबलबजावणी अद्यापही झाली नाही. सरकारी कामाच्या अनास्थेचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/3ed575a5b1ed17510153cfa488e1a279cca2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अतिवृष्टीत बाधित झालेल्या गावातील पूल किंवा साकवांच्या नव्याने उभारणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी निधीची घोषणाही केली. मात्र तो निधी आजवर कागदावरच राहिला. त्याची अंबलबजावणी अद्यापही झाली नाही. सरकारी कामाच्या अनास्थेचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
Published at : 23 Dec 2022 03:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion