एक्स्प्लोर

PHOTO : चंद्रपुरात एकाच घरात दोन राज्यांच्या सीमा, स्वयंपाकघर महाराष्ट्रात तर बैठक खोली तेलंगणात

तुम्हाला वाटेल कदाचित हा एखादा राजवाडा असेल जो खूप मोठा असल्याने दोन राज्यात विभागला गेला असेल. पण असं काहीही नाही, तर हे आहे फक्त आठ खोल्यांचं घर.

तुम्हाला वाटेल कदाचित हा एखादा राजवाडा असेल जो खूप मोठा असल्याने दोन राज्यात विभागला गेला असेल. पण असं काहीही नाही, तर हे आहे फक्त आठ खोल्यांचं घर.

Chandrapur

1/10
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील 14 गावं ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात अडकली आहेत. मात्र या 14 गावातील एक घर असंही आहे जे दोन राज्यांच्या सीमांनी विभागलं गेलं आहे.
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील 14 गावं ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात अडकली आहेत. मात्र या 14 गावातील एक घर असंही आहे जे दोन राज्यांच्या सीमांनी विभागलं गेलं आहे.
2/10
यातील आणखी एक महत्त्वाची रंजक गोष्ट म्हणजे या गावातील एका घराचे स्वयंपाकघर हे महाराष्ट्रात आहे तर बैठक खोली ही तेलंगणात येते.
यातील आणखी एक महत्त्वाची रंजक गोष्ट म्हणजे या गावातील एका घराचे स्वयंपाकघर हे महाराष्ट्रात आहे तर बैठक खोली ही तेलंगणात येते.
3/10
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महाराज गुडा या गावात हे अनोखं घर आहे. हे घर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात विभागलं गेलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महाराज गुडा या गावात हे अनोखं घर आहे. हे घर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात विभागलं गेलं आहे.
4/10
तुम्हाला वाटेल कदाचित हा एखादा राजवाडा असेल जो खूप मोठा असल्याने दोन राज्यात विभागला गेला असेल. पण असं काहीही नाही, तर हे आहे फक्त आठ खोल्यांचं घर.
तुम्हाला वाटेल कदाचित हा एखादा राजवाडा असेल जो खूप मोठा असल्याने दोन राज्यात विभागला गेला असेल. पण असं काहीही नाही, तर हे आहे फक्त आठ खोल्यांचं घर.
5/10
महाराज गुडा गावातील आठ खोल्यांच्या या घरात पवार कुटुंबीय वास्तव्यास आहेत. 1960 साली मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळात पवार कुटुंब जिवती मध्ये स्थलांतरित झालं.
महाराज गुडा गावातील आठ खोल्यांच्या या घरात पवार कुटुंबीय वास्तव्यास आहेत. 1960 साली मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळात पवार कुटुंब जिवती मध्ये स्थलांतरित झालं.
6/10
अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिल्यावर अचानक तेलंगणाच्या सरकारने या 14 गावांवर स्वतः चा हक्क सांगितला आणि त्यामध्ये महाराज गुडा या गावाचा समावेश होता.
अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिल्यावर अचानक तेलंगणाच्या सरकारने या 14 गावांवर स्वतः चा हक्क सांगितला आणि त्यामध्ये महाराज गुडा या गावाचा समावेश होता.
7/10
त्यामुळं अर्ध गाव तेलंगणात तर अर्ध गाव महाराष्ट्रात आहे. त्यातही हद्द म्हणजे पवार यांचं घर तर दोन्ही राज्याच्या सीमांनी विभागलं गेलं.
त्यामुळं अर्ध गाव तेलंगणात तर अर्ध गाव महाराष्ट्रात आहे. त्यातही हद्द म्हणजे पवार यांचं घर तर दोन्ही राज्याच्या सीमांनी विभागलं गेलं.
8/10
चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावं ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. या गावांवर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार अधिकार सांगतात.
चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावं ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. या गावांवर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार अधिकार सांगतात.
9/10
या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये आणि कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. देशामध्ये एकाच ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करतात असेही उदाहरण इथेच सापडते.
या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये आणि कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. देशामध्ये एकाच ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करतात असेही उदाहरण इथेच सापडते.
10/10
मात्र हा सर्व वाद चुकीचा असून ही गावं महाराष्ट्राचीच असल्याचा या भागातील लोकांचा दावा आहे. सुप्रीम कोर्टाने देखील ही गावं महाराष्ट्राची असल्याचं मान्य केलं आहे.
मात्र हा सर्व वाद चुकीचा असून ही गावं महाराष्ट्राचीच असल्याचा या भागातील लोकांचा दावा आहे. सुप्रीम कोर्टाने देखील ही गावं महाराष्ट्राची असल्याचं मान्य केलं आहे.

चंद्रपूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Airport Shut Rain : मुंबईला तुफान पावसानं झोडपलं,  विमानतळाचे सगळे रनवे बंदMumbai Wadala Rain Accident : मुंबईत पावसाचा हाहाकार! वडाळ्यात कोसळला टॉवर ABP MajhaMumbai Rain Accident : मुंबईत मुसळधार, घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळला बॅनर ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget