एक्स्प्लोर

महाराष्ट्रात मान्सून दाखल मात्र, नाशिकमध्ये प्रतिक्षा कायम, पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर

महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) दाखल झाला आहे. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर आहे.

Nashik Water Crisis : महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) दाखल झाला आहे. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर आहे. गंगापूर धरणात अवघा 18 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं आता नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.  

नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर होण्याची शक्यता

पावसानं वेळेवर हुलकावणी दिल्यास शहरात पाणीबाणी कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून, नाशिक जिल्ह्यात मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकचे पाणी संकट हे अधिकच गडद होत असताना आता नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठला आहे. गंगापूर धरणात अवघा 18.59 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल न झाल्यास नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. तर एकूण 23 मोठ्या धरणांपैकी 10 धरणात अवघा शून्य टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं नाशिकमधील धरणांनी तळ गाठल्यामुळं आता नाशिककरांना मान्सूनची प्रतीक्षा लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

राज्यात 6 जून रोजी मान्सून दाखल

राज्यात 6 जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. दिलेल्या अंदाजापेक्षा चार पाच दिवस आधाची मान्सून दाखल झाला आहे. आता हळूहळू मान्सूनने राज्य व्यापण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला, तरी अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला नाही. यामधीलच एक जिल्हा म्हणजे नाशिक. नाशिक जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठला आहे. गंगापूर धरणात फक्त 18.59 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात फक्त 8.48 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं नाशिककर चिंतेत आहेत. कधी पाऊस पडणार? असा प्रश्न शेतकरी करत आहेत. 

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पावसासाठी राज्यभरात पोषक वातावरण देखील तयार होत आहे. काही जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी देखील लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या:

10 ते 14 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार, पुढील चार दिवस 'या' भागात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनाचा वाद चिघळला, पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण? स्थानिकांकडून गंभीर आरोप
नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनाचा वाद चिघळला, पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण? स्थानिकांकडून गंभीर आरोप
Nashik Accident News : फोटो काढण्याच्या नादात पाय घसरला, पतीच्या डोळ्यादेखत चेहडी बंधाऱ्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत, मोबाईमधला क्षण ठरला अखेरचा!
फोटो काढण्याच्या नादात पाय घसरला, पतीच्या डोळ्यादेखत चेहडी बंधाऱ्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत, मोबाईमधला क्षण ठरला अखेरचा!
Nashik Crime News: शिरखुर्मा अन् थंड पेयातून दिलं गुंगीचं औषध, नंतर महिलांसोबत नराधमांनी नको नको ते केलं; नाशिक TCS प्रकरणात हादरवणारी माहिती
शिरखुर्मा अन् थंड पेयातून दिलं गुंगीचं औषध, नंतर महिलांसोबत नराधमांनी नको नको ते केलं; नाशिक TCS प्रकरणात हादरवणारी माहिती
Ashok Kharat : चाकणकरांचा पाय खोलात, 70 कोटींच्या घोस्ट अकाऊंट प्रकरणी ईडीची नोटीस
चाकणकरांचा पाय खोलात, 70 कोटींच्या घोस्ट अकाऊंट प्रकरणी ईडीची नोटीस

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Embed widget