एक्स्प्लोर

Antilia case : स्फोटकांसह मिळालेल्या स्कार्पिओ प्रकरणात दहशतवादी अँगल नाही, टेलिग्रामवरील मॅसेज खोडसाळपणा!

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचं कनेक्शन आता इंडियन मुजाहिद्दीनसोबत असल्याचं समोर आलं होतं. मात्र या प्रकरणात दहशतवादी अँगल नसल्याची माहिती समोर आली आहे. 


नवी दिल्ली:  उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. ही स्कॉर्पिओ कोणाची होती? कुठून आली होती? त्या गाडीचा वापर कधी आणि कोणी केला या सर्वांत संदर्भात अजूनही वेगवेगळ्या चर्चा आहेत. अशात  या प्रकरणाचं कनेक्शन आता इंडियन मुजाहिद्दीनसोबत असल्याचं समोर आलं होतं. मात्र या प्रकरणात दहशतवादी अँगल नसल्याची माहिती समोर आली आहे. 

टेलिग्रामवरील मॅसेज निव्वळ खोडसाळपणा आहे, अशी माहिती NIA ला दिल्ली स्पेशल सेलने दिली आहे. मात्र गाडी कारमायकल रोडवर ठेवण्याचा उद्देश अस्पष्ट असल्याचं स्पेशल सेलनं म्हटलं आहे.  जैश उल हिंद नावाच्या कोणत्याही संघटनेचा या प्रकरणात सहभाग नाही, असंही सेलनं सांगितलं आहे. 

अंबानींच्या घरासमोर स्फोटकांसह मिळालेल्या 'त्या' स्कॉर्पिओबद्दल मोठी माहिती समोर

काय माहिती आली होती समोर
या प्रकरणाचं कनेक्शन आता इंडियन मुजाहिद्दीनसोबत असल्याची माहिती मिळाली होती. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरकडून दिल्लीच्या तिहार जेलमधून एक फोन जप्त केला होता.  तहसीनजवळ जो मोबाईल मिळाला आहे त्यात एक टेलिग्राम चॅनल अॅक्टिवेट केला होता. टोर ब्राऊजरवरुन डार्क नेटवर व्हर्चुअल नंबर क्रिएट केला गेला होता. त्यावरुनच  एंटीलियाजवळ स्फोटकं आणि त्यानंतर धमकीबाबतची पोस्ट तयार केली होती. या प्रकरणी स्पेशल सेलकडून तहसीनची चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती होती. 

Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारचं रहस्य कायम

काय आहे स्कॉर्पिओच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये 
स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर तपास करणाऱ्या फॉरेंसिक टीमच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आहेत. या कारसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड तसेच नुकसान करण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे मनसुख हिरण यांची ही स्कॉर्पिओ कार 17 फेब्रुवारी रोजी इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडवरुन चोरी झाली होती. ज्याची तक्रार हिरण यांनी विक्रोळी पोलिसात केली होती.  फॉरेंसिक रिपोर्टनुसार, हायवेवरुन ज्यावेळी ही कार चोरी झाली त्यावेळी त्या कारचा दरवाजा खोलण्यासाठी किंवा चोरी करण्यासाठी कुठलीही छेडछाड, तोडफोड केलेली नाही. तसेच कुठलेही निशाण मिळालेले नाहीत. याचा अर्थ असा की कार चोरी करणाऱ्या व्यक्तिनं अगदी सहजपणे ही कार त्या ठिकाणाहून चोरी केली होती.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mumbai Mankhurd News: मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 5 निष्पाप चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच दुर्दैवी अंत, महापौर रितू तावडे, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल
मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 5 निष्पाप चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच दुर्दैवी अंत, महापौर रितू तावडेंकडून कुटुंबीयांचे सांत्वन अन् म्हणाल्या....
Mumbai Local Train Updates: राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, तर नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, मुंबई लोकल सेवाही विस्कळीत
राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, तर नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, मुंबई लोकल सेवाही विस्कळीत
Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
राज्यात पावसाचा हाहा:कार! दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
राज्यात पावसाचा हाहा:कार! दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Embed widget