एक्स्प्लोर

पीएमसी बँक घोटाळ्यात तीन बळी ; खातेधारकांचा रोष वाढला

पैसे अडकल्यानं दुकान कसं चालवायचं ? या चिंतेत असतानाच फट्टोमल पंजाबी यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर बँकेतील पैशांच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या निवेदिता बिजलानी या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. २४ तासांत तीन खातेदारांच्या मृत्यूमुळे पीएमसी खातेधारकांमधला रोष वाढला आहे.

मुंबई : पीएमसी बँक खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा दोन खातेधारकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  पैसे अडकल्यानं दुकान कसं चालवायचं ?  या चिंतेत असतानाच फट्टोमल पंजाबी यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर बँकेतील पैशांच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या निवेदिता बिजलानी या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. दोन दिवसात तीन खातेदारांच्या मृत्यूमुळे पीएमसी खातेधारकांमधला रोष वाढला आहे. बँकेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे. पंजाबी हे मुलुंडमधले रहिवाशी आहेत. फट्टोमल पंजाबी यांचे पीएमसी बँकेत खाते होते. फट्टोमल यांच्या खात्यात 8 ते 9 लाख रुपये होते. दुपारी फट्टोमल यांना दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. बँकेविरोधात केलेल्या आंदोलनात फट्टोमलदेखील सहभागी होते. ज्या कॉलनीमध्ये राहतात त्या कॉलनीतील 95 टक्के लोकांची बँक खाती ही पीएमसी बँकेत आहेत. बँकेतील पैशाच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या निवेदिता बिजलानी या डाॅक्टर महिलेने आत्महत्या केली. बिजलानी या पेशाने डॉक्टर होत्या. 39 वर्षीय बिजलानी या आपल्या वडीलांसोबत वरसोवा मॉडेल टाउन या परिसरात राहत होत्या. सोमवारी रात्री बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्या खाल्या होत्या.  बिजलानी यांचे खाते पीएमसी बँकेत होते. बँकेतील पैशाच्या तणावातून बिजलानी यांनी आत्महत्या केली असेल असे वाटत नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, बिजलानी गेली काही वर्षे तणावात होत्या. गेल्या वर्षी मार्चमध्ये अमेरिकेतदेखील बिजलानी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
Embed widget