एक्स्प्लोर

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य : पृथ्वीराज चव्हाण

सरकार पाच वर्ष टिकण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. सरकार पाच वर्ष टिकण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे आपण वाट बघूया असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. राज्यात महाविकास आघडी होईल असं अनेकांना वाटलं नव्हतं. राज्यात भाजपने ज्या प्रकारे काम केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं यामुळेच महाविकास आघडीचं सरकार अस्तित्वात आलं. तीन पक्षाचं मंत्रिमंडळ बनवणं काही सोप काम नाही. पहिल्या टप्प्यात आम्ही जागांची पक्षाला मिळणाऱ्या जागांची वाटणी केली. आता आमच्या पक्षाच्या वाट्याला ज्या 12 जागा आल्या आहेत. त्यातलं कोणतं खातं कुणाल मिळणार हे आमचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी ठरवतील. याबाबतची निर्णय प्रकिया दिल्लीमध्ये चालू आहे. आज-उद्यामध्ये संपेल आणि आपल्याला याबाबत सर्वांना कळेल असही चव्हाण म्हणाले. झारखंडच्या विजयावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य जिंकली तरी काँग्रेसला उभारी घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच भाजपचा लोकसभेत विजय झाला पण, गुजरातच्या विधानभा निवडणुकीपासून भाजपला राज्यात म्हणावं तसं यश आलेलं दिसलं नाही. महाराष्ट्र, हरयाणामध्येही भाजपला हवं तसं यश मिळालं नाही. झारखंडमध्ये तर 'अब की बार 65 पार'च्या घोषणा दिल्या होत्या. पण निम्म्यासुद्धा जागा भाजपला मिळवता आल्या नसल्याची टीका  पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. देशातील अर्थव्यवस्था कोसळली असून त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही आहे. तसेच भाजप ते स्वीकारायला देखील तयार नाही आहे. एकंदरीतचं भाजपकडून भारतीय अर्थव्यवस्था काही नीट सांभाळली जात नसून. त्याचा फटका रोजगारावर, शेती, उद्योग व्यवसायावर होतं असल्याचं चव्हाण म्हणाले. तर दुसऱ्या बाजूला बालाकोट सारखा प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा, 370 यांसारख्या विषयांवर भाजपने लोकसभा जिंकली, पण सारखे सारखे 370, तिहेरी तलाक, सुधारित नागरिकत्व कायदा या मुद्दयामुळे देशाचं स्थैर्य कुठेतरी धोक्यात आल्याची भावना लोकांच्या मनात आली आहे, त्यामुळे आपल्याला झारखंडमधील हा निकाल दिसतं असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता नाही
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget