एक्स्प्लोर

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य : पृथ्वीराज चव्हाण

सरकार पाच वर्ष टिकण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. सरकार पाच वर्ष टिकण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे आपण वाट बघूया असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. राज्यात महाविकास आघडी होईल असं अनेकांना वाटलं नव्हतं. राज्यात भाजपने ज्या प्रकारे काम केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं यामुळेच महाविकास आघडीचं सरकार अस्तित्वात आलं. तीन पक्षाचं मंत्रिमंडळ बनवणं काही सोप काम नाही. पहिल्या टप्प्यात आम्ही जागांची पक्षाला मिळणाऱ्या जागांची वाटणी केली. आता आमच्या पक्षाच्या वाट्याला ज्या 12 जागा आल्या आहेत. त्यातलं कोणतं खातं कुणाल मिळणार हे आमचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी ठरवतील. याबाबतची निर्णय प्रकिया दिल्लीमध्ये चालू आहे. आज-उद्यामध्ये संपेल आणि आपल्याला याबाबत सर्वांना कळेल असही चव्हाण म्हणाले. झारखंडच्या विजयावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य जिंकली तरी काँग्रेसला उभारी घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच भाजपचा लोकसभेत विजय झाला पण, गुजरातच्या विधानभा निवडणुकीपासून भाजपला राज्यात म्हणावं तसं यश आलेलं दिसलं नाही. महाराष्ट्र, हरयाणामध्येही भाजपला हवं तसं यश मिळालं नाही. झारखंडमध्ये तर 'अब की बार 65 पार'च्या घोषणा दिल्या होत्या. पण निम्म्यासुद्धा जागा भाजपला मिळवता आल्या नसल्याची टीका  पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. देशातील अर्थव्यवस्था कोसळली असून त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही आहे. तसेच भाजप ते स्वीकारायला देखील तयार नाही आहे. एकंदरीतचं भाजपकडून भारतीय अर्थव्यवस्था काही नीट सांभाळली जात नसून. त्याचा फटका रोजगारावर, शेती, उद्योग व्यवसायावर होतं असल्याचं चव्हाण म्हणाले. तर दुसऱ्या बाजूला बालाकोट सारखा प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा, 370 यांसारख्या विषयांवर भाजपने लोकसभा जिंकली, पण सारखे सारखे 370, तिहेरी तलाक, सुधारित नागरिकत्व कायदा या मुद्दयामुळे देशाचं स्थैर्य कुठेतरी धोक्यात आल्याची भावना लोकांच्या मनात आली आहे, त्यामुळे आपल्याला झारखंडमधील हा निकाल दिसतं असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता नाही

महत्त्वाच्या बातम्या

अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
Embed widget