एक्स्प्लोर

Relationship Tips : रिलेशनशिपमुळे येतोय तणाव? मानसिक स्थितीवर कसा परिणाम होतोय? कसे टाळावे? 

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये असताना चिंता निर्माण होऊ शकते. ज्याला रिलेशनशिप एंग्जायटी असे म्हणतात. याला सामोरे जाण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

Relationship Tips : कोणत्याही नात्याचा धागा हा नाजूक असतो, नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. आणि नातं म्हटलं म्हणजे जोडीदारांच्या एकमेकांकडून अपेक्षा आणि तडजोड ही आलीच. त्यामुळे कोणतेही नाते पूर्णपणे परिपूर्ण नसते. कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार असतात. पण एकमेकांचा आधार आणि विश्वास कायम राखणे महत्त्वाचे आहे. काहीवेळा नात्यात चढ-उतार इतके होतात, की ते चिंता आणि तणाव निर्माण करतात, ज्याला रिलेशनशिप एंग्जायटी असे म्हणतात. या काळात व्यक्ती नेहमी आपल्या नात्याबद्दल चिंताग्रस्त राहतो. शिवाय, त्याच्या मनात सतत प्रश्न येत असतात. जसे की 'आपले नाते टिकेल का?, माझा जोडीदार नेहमी माझ्यावर प्रेम करेल का? आपण वेगळे होऊ का? वैगेरे वैगेरे... बऱ्याच वेळा या गोष्टी माणसावर इतक्या वर्चस्व गाजवू लागतात, की त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. आज हा विषय सविस्तरपणे समजून घेऊया आणि जाणून घेऊया नातेसंबंधांच्या चिंतेचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

 

नात्यात चिंता असणे सामान्य आहे?

नातेसंबंधाची चिंता पूर्णपणे सामान्य आहे, कारण जेव्हा तुम्ही नवीन रिलेशनमध्ये असता तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतात. तसेच, ही चिंता बहुधा नात्याच्या सुरुवातीला दिसून येते. जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच वर्षांनंतरही रिलेशनची चिंता असेल तर ती काही भूतकाळातील अनुभवाशी संबंधित असू शकते. पण जर वेळोवेळी चिंता वाढत गेली तर त्यामुळे रिलेशनशिपमध्ये समस्याही वाढू शकतात.

 

जोडीदारांच्या मनात कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात?

अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराबद्दल शंका, त्याला गमावण्याची भीती, त्याच्या भावनांबद्दल संभ्रम अशा भावना येऊ लागतात. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या मनात असे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात -
मी माझ्या जोडीदारासाठी योग्य आहे का?
मला माझ्या जोडीदारासाठी काही फरक पडतो का?
त्याला माझ्याबद्दल भावना आहेत का?
हे नाते जास्त काळ टिकेल का?

 

नात्यात चिंता वाढण्याची कारणं कोणती असू शकतात?


नातेसंबंधात चिंता वाटणे हे मागील काही वाईट अनुभवामुळे देखील असू शकते. व्यक्तीला त्याच्या जोडीदाराबद्दल आत्मविश्वास नसणे किंवा स्वतःवर कमी विश्वास असणे हे देखील कारण असू शकते. याशिवाय वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही समस्यांमुळेही नात्यांबाबत मनात चिंता निर्माण होऊ शकते.

 

रिलेशनशिप एंग्जायटीचा सामना कसा करावा?

असे प्रश्न तुमच्या मनात का येत असतील तर एकमेकांचे विचार समजून घ्या, यामुळे तुमची समस्या सोडवण्यास मदत होईल.
तुमच्या जोडीदारापासून तुमच्या भावना लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि तुमच्या समस्या सांगा.
एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोला, जो तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला समजतो.
तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर रिलेशनशिप एक्सपर्टशी बोला.

 

 

हेही वाचा>>>

Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Children's Screen Time : वाढता स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा
वाढता स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा
Obesity: वजन वाढतयं..बिनधास्त राहणं पडेल महागात! नियमित आरोग्य तपासणी करता का? तज्ज्ञ सांगतात...
वजन वाढतयं..बिनधास्त राहणं पडेल महागात! नियमित आरोग्य तपासणी करता का? तज्ज्ञ सांगतात...
March Month Born Zodiac Personality : मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
Mens Health: ताण, लैंगिक आरोग्य आणि हृदयरोग...पुरुषांनी धोकादायक त्रिकोण दुर्लक्ष करू नये; जाणून घ्या, A टू Z माहिती
ताण, लैंगिक आरोग्य आणि हृदयरोग...पुरुषांनी धोकादायक त्रिकोण दुर्लक्ष करू नये; जाणून घ्या, A टू Z माहिती

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget