एक्स्प्लोर

Yuzvendra Chahal On Dhanashree Verma: 'तिचं घर माझ्यामुळे चालतंय म्हणून...'; धनश्रीच्या आरोपांवर अखेर युजवेंद्र चहलकडून एक घाव दोन तुकडे

Yuzvendra Chahal On Dhanashree Verma: धनश्री वर्मानं दावा केलेला की, युझीसोबत लग्नाच्या दोन महिन्यांतच तिची फसवणूक झालेली. यावर आता युजवेंद्र चहलनं प्रतिक्रिया दिली आहे.

Yuzvendra Chahal On Dhanashree Verma: कोरिओग्राफर असलेली धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सध्या 'राईज अँड फॉल' (Rise and Fall) या रिअॅलिटी शोमध्ये (Reality Show) सहभागी झालीय.  इथे ती इतर स्पर्धकांसोबत तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतेय. अशातच ती युजवेंद्र चहलसोबतच्या (Yuzvendra Chahal) नात्याबाबतही अनेक खुलासे करतेय. नुकताच तिनं दावा केलेला की, लग्नाच्या दुसऱ्या महिन्यांतच युजवेंद्रनं तिची फसवणूक केलेली. यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलेलं. अशातच आता धनश्रीच्या सर्व आरोपांवर युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) मौन सोडलं आहे. 

युजवेंद्र चहल नेमकं काय म्हणाला? 

हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना युजवेंद्र चहलनं धनश्रीच्या आरोपांना उत्तर दिलंय. "मी एक खेळाडू आहे आणि मी चीट केलेलं नाही. जर मी दोन महिन्यांतच चीट केलं असतं, तर इतके वर्ष आमचं रिलेशनशिप चाललं असतं का? माझ्यासाठी धनश्री नावाचा चॅप्टर संपलाय... मी माझ्या आयुष्यात पुढे गेलोय आणि इतरांनीही जावं... जर दोन महिन्यांतच चीट केलं गेलं असतं, तर त्या रिलेशनशिपमध्ये कोणी राहिलं असतं का? मी माझ्या भूतकाळातून पुढे आलोय... पण, काही लोक अजूनही तिथेच अडकलेत... अजूनही त्याच गोष्टी धरून बसलेत... अजूनही त्यांचं घर माझ्या नावामुळेच चालतंय... त्यामुळे ते हे सुरूच ठेवतील. मला यानं काहीच फरक पडत नाही... आणि आता हे शेवटचं, मी माझ्या आयुष्यातल्या त्या चॅप्टरवर बोलतोय...", असं युजवेंद्र चहल म्हणाला.

"जे माझ्यासाठी महत्त्वाचंय, त्यांना सत्य माहितीय..." 

युजवेंद्र चहल एवढ्यावरच थांबला नाही, तो पुढे म्हणाला की, "सोशल मीडियावर शंभर गोष्टी सुरू आहेत, पण फक्त एकच सत्य आहे आणि जे खूपच महत्त्वाचं आहे, त्यांना ते माहीत आहे. हा चॅप्टर माझ्यासाठी संपलाय... मी त्याबद्दल पुन्हा बोलू इच्छित नाही... सध्या, मी फक्त माझ्या आयुष्यावर आणि माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करतोय... सध्या मी सिंगल आहे आणि लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही..."

धनश्रीनं काय आरोप केलेले? 

अलिकडेच, 'राईज अँड फॉल' या शोमध्ये कुब्रा सैतशी झालेल्या संभाषणादरम्यान, धनश्री म्हणाली की, "लग्नानंतर मला दुसऱ्या महिन्यांतच माहीत होतं की, युजवेंद्रसोबतचं माझं नातं टिकणार नाही... मला लग्नानंतर दुसऱ्या महिन्यातच धोका मिळालेला..." तर, त्याच शोमध्ये अर्जुन बिजलानीसोबत बोलताना धनश्री म्हणालेली की, युजवेंद्र चुकीचा असतानाही तिनं त्याला अनेकदा पाठिंबा दिलाय, कारण तिला त्याच्यासोबतचं नातं जपायचं होतं...."

दरम्यान, 2020 मध्ये धनश्री आणि युजवेंद्र दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली. धनश्रीनं सांगितलं  की, त्यांचं लग्न चार वर्षच टिकलं, त्यापूर्वी त्यांनी एकमेकांना 6-7 महिने डेट केलेलं. धनश्री आणि युजवेंद्र यांची प्रेमकहाणी तेव्हा सुरू झाली, जेव्हा युझीनं डान्स शिकण्यासाठी कोरिओग्राफर असलेल्या धनश्रीला कॉन्टॅक्ट केलं. आधी त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Embed widget