एक्स्प्लोर

पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे अंतिम वर्षांची परीक्षा देता न आलेल्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा संधी

पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे अंतिम वर्षांची परीक्षा देता न आलेल्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देता येणार आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची कुलगुरुंसोबतच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र, पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणी अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांची परीक्षा देता आली नाही. अशा विद्यांर्थ्यांची 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा घेणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. सोबत सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. शुक्रवारी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परीषदेत दिली.

मुंबई, पुणे, अमरावती, सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांना अडचणींना समोरे जावं लागलं ही बाब लक्षात आली आहे. काही प्रमाणात आढावा घेताना कळलं की परीक्षा घेताना त्रुटी राहिल्यात. पूरपरिस्थिती, कोव्हीडमुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे ज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा देता आल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या 10 नोव्हेंबर पूर्वी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यांचे निकाल सुद्धा लवकरात लवकर जाहीर होतील, असेही सामंत म्हणाले.

परीक्षांचं काम दिलेल्या कंपन्यांमुळे गोंधळ : मंत्री सामंत

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षेदरम्यान जो सायबर हल्ला झाला त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. अमरावती विद्यापीठ दरम्यान जो परिक्षेबाबत गोंधळ झाला. त्यामध्ये परीक्षांचं काम दिलेल्या कंपनीने सहकार्य न केल्याने हा गोंधळ झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे.

भाजप सरकरच्या काळातील विद्यापीठ कायद्यात त्रुटी : सामंत

भाजप सरकरच्या काळात 2016 साली विद्यापीठ कायदा तयार करण्यात आला. त्यामध्ये अनेक कुलगुरूंनी काही त्रुटी सांगितल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे, त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी, अडचणी दूर होतील यासाठी हा अहवाल हिवाळी अधिवेशनाआधी समोर येईल आणि या त्रुटी दूर केल्या जातील.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या 20 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर! लवकरच बाकी विषयांचेही रिझल्ट लागणार

अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशबाबत AICTE ने दिलेल्या सूचनेनुसार 1 डिसेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करायचे आहेत. मात्र, हे राज्यातील विद्यापीठांच्या हातात आहे. जर 1 डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आम्ही युजीसीकडे वेळ मागवून घेऊ. फॅक्ट फायन्डिंग कमिटी तयार करून याबाबत चौकशी केली जाणार असून ज्या कंपन्यांमुळे तांत्रिक अडचणीला विद्यार्थ्यना समोरे जावे लागले त्या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पूरपरिस्थितीमुळे सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जात आहे. त्यासाठी आणखी दोन दिवस रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आले असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

Amravati University | परीक्षेतील घोळानंतर अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर टीकास्त्र

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Vikram Kale on Teachers : शिक्षकांना कुत्रे मोजायला लावता का? विक्रम काळे सभागृहात भडकले, पंकज भोयार यांनी उत्तर देत काळेंना केलं गप्प, सभागृहात नेमकं काय घडलं?
शिक्षकांना कुत्रे मोजायला लावता का? विक्रम काळे सभागृहात भडकले, पंकज भोयार यांनी उत्तर देत काळेंना केलं गप्प, सभागृहात नेमकं काय घडलं?
Chandrapur Shivsena UBT : चंद्रपुरातील शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; काँग्रेससोबत वाद, भाजपला सत्तेसाठी साथ, पक्षप्रमुखांकडून मातोश्रीवर कानउघडणी?
चंद्रपुरातील शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; काँग्रेससोबत वाद, भाजपला सत्तेसाठी साथ, पक्षप्रमुखांकडून मातोश्रीवर कानउघडणी?
Gadchiroli HSC Exam : बारावीच्या पेपरला चक्क चॅट जीपीटीवरून उत्तरे शोधत सामूहिक कॉपीचा प्रयत्न; 3 शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
धक्कादायक! बारावीच्या पेपरला चक्क चॅट जीपीटीवरून उत्तरे शोधत सामूहिक कॉपीचा प्रयत्न; तीन शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

व्हिडीओ

Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget