एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur : स्वाभिमानीची पदयात्रा नृसिंहवाडीत धडकणार, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना नोटीस : ABP Majha
नृसिंहवाडीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या शिरोळ पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली. मात्र सरकार आणि प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा सूर राजू शेट्टी यांनी आळवलेला आहे. तसेच आज नृसिंहवाडीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement