एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
India : २०२१ मध्ये तब्बल १ लाख ६३ हजार ३७० भारतीयांनी सोडलं भारताचं नागरिकत्व
भारत सोडून इतर देशात स्थलांतरित होणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये... मागील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये तब्बल १ लाख ६३ हजार ३७० भारतीयांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत ही माहिती दिली... तर २०११ पासून आतापर्यंत तब्बल १६ लाख ६३ हजार ४४० नागरिकांनी भारत सोडून १३५ देशात स्थलांतर केलंय..
भारत
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion