एक्स्प्लोर
Food Poisoning In Marathwada :औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये शेकडो नागरिकांना भगरीतून विषबाधा
Food Poisoning In Marathwada : नवरात्रोत्सव सुरू आहे... या काळात अनेक जण ९ दिवस उपवास करतात.. बरेच जणांसाठी या उपवासाच्या काळात भगर या पदार्थाचा आधार असतो... मात्र हीच भगर विषारी का ठरतेय असा प्रश्न पडलाय. कारण... औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये शेकडो नागरिकांना भगरीतून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. ऐन नवरात्रोत्सवात अशी विषबाधा होत असल्यानं नागरिक आणि प्रशासनही चिंतेत आहेत.
औरंगाबाद

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | १४ वर्षांच्या नातीला 2 लाखात विकलं, तरुणीचा आता पतीकडून छळ, लैंगिक अत्याचार

Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप

VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम

Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha

Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement