एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : मागील वर्षांचा सिंचनाचा बॅकलॉग भरुन काढू : गिरीश महाजन
राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. विविध सिंचन प्रकल्पांसाठी राज्याला १ लाख १५ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलीय. केंद्राकडून बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी पंतप्रधान मोदींनी आऊट ऑफ द वे जात निर्णय घेतल्याचंही गडकरी म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून तब्बल ३ लाख ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून, राज्यातील सिंचनक्षमता १८ टक्क्यांवरुन थेट ४० टक्क्यांवर जाणार आहे. या माध्यमातून अनेक अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण होणार आहेत. या योजनेत विदर्भातील ६६ तर मराठवाड्यातील १७ प्रकल्पांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यातील प्रकल्पांचाही समावेश करण्यात आल्याचंही गडकरी म्हणाले.
महाराष्ट्र
Jitendra Awhad Mumbra : मी त्यांच्या पायापाशी आहे तेच बरंय..आव्हाडांचा अर्ज भरायला शरद पवार उपस्थित
Aaditya Thackeray Worli Vidhan Sabha : वरळीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, आदित्य ठाकरे अर्ज भरणार
Dhananjay Munde - Pankja Munde Arti : अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं औक्षण
Kiran Samant Ratnagiri Bike : वेळेत अर्ज भरण्याची लगबग,किरण सामंत बाईकवरुन निघाले
Radhakrishna Vikhe Patil File Nomination : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement