एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : दूध आंदोलनावर गिरीश महाजन-राजू शेट्टी यांची बैठक, मात्र तोडगा नाही
दूध आंदोलनाचा आज चौथ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुलडाण्यात 3 एसटीची तोडफोड करण्यात आली आहे. तर पंढरपुरात स्वराज दुधाचा टेम्पो फोडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर हिंसक आंदोलनाचा इशारा दिला आहे. काल सरकारकडून गिरीश महाजन आणि राजू शेट्टी यांच्यात मध्यरात्री मुंबईत बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरुच राहणार, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, मात्र योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू, असं शेट्टींनी म्हटलं आहे. दरम्यान, आज दूधकोंडीबरोबर स्वाभिमानी संघटना ठिकठिकाणी रास्तारोकोही करणार आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion