एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : कर्जमाफीचा अर्ज भरु न शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी : चंद्रकांत पाटील
जे शेतकरी कर्जमाफिचा अर्ज भरु शकले नव्हते त्यांना पुन्हा कर्जमाफिचा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी औरंगाबादेत भाजपा युवा मोर्चाच्या युवा मेळाव्यात बोलताना ही माहिती दिली. तसेच जे शेतकरी कर्जमाफीच्या यादीतून बाजूला काढले गेले असतील, सिस्टीममधून चुकीनं बाहेर पडले असतील त्यांच्यासाठी सरकारनं एक कमिटी नेमली असल्याची माहिती चंद्रकांतदादा यांनी यावेळी दिली. दरम्यान, यावेळी चंद्रकांतदादांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही आपल्या शैलीत फटकेबाजी केली.
महाराष्ट्र
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 29 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बुलढाणा
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion