एक्स्प्लोर
Advertisement
712 नवी दिल्ली: खाद्यतेलांवरील आयात शुल्क पुन्हा वाढवलं
केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क पुन्हा वाढवलेत. ऑगस्ट २०१७ पासून आतापर्यंत चौथ्यांदा सरकारने आयात शुल्कात वाढ केलीये. या निर्णयामुळे सोयाबीन आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यात सोयाबीन, सूर्यफूल, आणि मोहरी वर्गीय कच्च्या खाद्यतेलावरील आयातशुल्कात ३५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलीये. तर रीफाईंड खाद्यतेलामध्ये ४५ टक्क्यांनी वाढ करण्यात आलीये. तेलबियांचे बाजारातील घसरते दर सावरण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय.
बातम्या
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Mitkari on Sharad Pawar: आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
Chhagan Bhujbal : ऑर्गनायझरची टीका खरी, उत्तर प्रदेशात काय घडलं? भुजबळ
T-20 Worlcup : न्यूयॉर्कच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यात काय अडचण?
Ice cream Finger : ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये आढळला बोटाचा तुकडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement