एक्स्प्लोर

टीम इंडियाच्या 'या' रणनितीमुळे इंग्लंडला रोखण्यात यश

सामन्याच्या सुरुवातीला कूक आणि मोईल अलीच्या भागिदारीनं भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र योग्य रणनितीमुळे भारत सामन्यात परतल्याचं जाडेजानं म्हटलं आहे.

केनिंग्टन ओव्हल (लंडन) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे राहिला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची अवस्था सात बाद 198 अशी झाली. सामन्याच्या सुरुवातीला कूक आणि मोईल अलीच्या भागिदारीनं भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र योग्य रणनितीमुळे भारत सामन्यात परतल्याचं जाडेजानं म्हटलं आहे.

पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडने एकही विकेट गमावली नव्हती. मात्र चहापानानंतर भारतील संघ नव्या रणनितीसह मैदानात उतरला आणि सामन्यात पुनरागमन केलं. जलद गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत सामन्याला कलाटणी दिली.

इंग्लंड दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या रवींद्र जाडेजाने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणत दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जाडेजानं म्हटलं की, "सुरुवातीला कोणतीही विकेट मिळाली नाही, तरीही इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणण्याच्या रणनितीवर आम्ही काम केलं. मोईल अली आणि अॅलिस्टर कूक यांच्या भागिदारीदरम्यान सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. मोईल अली आणि कूकला धावा न करु दिल्यास ते दबावात येतील, हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे चुकीचे शॉट खेळून ते अडचणीत येतील असा अंदाज आम्ही बांधला आणि तसंच झालं."

"चहापानानंतर अवघ्या 50 धावांच्या आत इंग्लंडच्या सहा विकेट आम्ही घेतल्या. इंग्लंडमध्ये एक विकेट मिळाली की 2-3 विकेट सलग मिळतात हे आम्हाला माहिती होतं", असं जाडेजा म्हणाला.

भारताकडून ईशांत शर्मानं तीन, तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं. शमीला विकेट मिळाली नाही मात्र भेदक गोलंदाजी करत त्याने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणला. त्यामुळे भक्कम सुरुवात केलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसअखेर एक बाद 133 धावांवरुन सात बाद 198 अशी झाली.

संबंधित बातम्या

'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न  

पृथ्वी शॉला संधी नाहीच, हनुमा विहारीचं कसोटी पदार्पण  

अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च! 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harbhajan Singh On West Bengal Election Result 2026: भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
Thalapathy Vijay TVK Win Jofra Archer Tweet Viral: थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
Raghu Sharma MI vs LSG IPL 2026: राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!
राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!
Rohit Sharma MI vs LSG IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget