एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
सुदर्शन पटनाईक यांच्या कलेचे कोकण किनारपट्टीवर अनोखे दर्शन
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28144746/313.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![या दौऱ्यात रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या कलेचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी लतादीदींचे शिल्प साकारुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28144756/lata-didi-bday21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दौऱ्यात रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या कलेचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी लतादीदींचे शिल्प साकारुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
2/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28144753/68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28144751/510.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/7
![कोकणातील मालवण, रत्नागिरीनंतर आता गणपतीपुळेच्या समुद्र किनारी पटनाईक आपले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पुढील वाळूशिल्प साकारणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28144748/412.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोकणातील मालवण, रत्नागिरीनंतर आता गणपतीपुळेच्या समुद्र किनारी पटनाईक आपले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पुढील वाळूशिल्प साकारणार आहेत.
5/7
![आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओरीसातील वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28144746/313.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओरीसातील वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
6/7
![महाराष्ट्राच्या 23 समुद्र किनाऱ्यांवर सध्या निर्मल सागर तट अभियान राबवलं जातं आहे. या अभियानात पटनाईक वाळूशिल्पाच्या माध्यमातून किनारा स्वच्छतेचं महत्व पटवून देत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28144744/213.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राच्या 23 समुद्र किनाऱ्यांवर सध्या निर्मल सागर तट अभियान राबवलं जातं आहे. या अभियानात पटनाईक वाळूशिल्पाच्या माध्यमातून किनारा स्वच्छतेचं महत्व पटवून देत आहेत.
7/7
![याशिवाय त्यांनी आणखीन एक शिल्प साकारुन समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. त्यांची शिल्पे बघण्यासाठी सध्या रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर लोक गर्दी करताहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28144741/124.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय त्यांनी आणखीन एक शिल्प साकारुन समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. त्यांची शिल्पे बघण्यासाठी सध्या रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर लोक गर्दी करताहेत.
Published at : 28 Sep 2016 02:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion