एक्स्प्लोर

Photo : कांद्याला दर नाही, सरकार लक्ष देत नाही, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गावच विकायला काढलं

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडीच्या शेतकऱ्यांनी चक्क आपलं गावच विकायला काढलं आहे. सरकारविरोधातील या अनोख्या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडीच्या शेतकऱ्यांनी चक्क आपलं गावच विकायला काढलं आहे. सरकारविरोधातील या अनोख्या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा होत आहे.

Nashik news update

1/9
कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्याची अवस्था दयनीय झालेली असताना देखील सरकारकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमधून संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्याची अवस्था दयनीय झालेली असताना देखील सरकारकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमधून संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
2/9
संतापातून देवळा तालुक्यातील माळवाडीच्या शेतकऱ्यांनी चक्क आपलं गावच विकायला काढलं आहे. सरकारविरोधातील या अनोख्या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा होत आहे.
संतापातून देवळा तालुक्यातील माळवाडीच्या शेतकऱ्यांनी चक्क आपलं गावच विकायला काढलं आहे. सरकारविरोधातील या अनोख्या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा होत आहे.
3/9
कांदा पिकाला भाव मिळावा आणि सरकारने अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलनं झाली, निवेदने दिली, रास्तारोको केला, एवढंच काय तर कांद्याची होळी ही केली. तरीही सरकार लक्ष देत नसल्याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील साडेतीन हजार लोकवस्तीचे माळवाडी गाव चक्क विकायला काढले आहे.
कांदा पिकाला भाव मिळावा आणि सरकारने अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलनं झाली, निवेदने दिली, रास्तारोको केला, एवढंच काय तर कांद्याची होळी ही केली. तरीही सरकार लक्ष देत नसल्याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील साडेतीन हजार लोकवस्तीचे माळवाडी गाव चक्क विकायला काढले आहे.
4/9
कांद्याचे दशावतार बघायला मिळत असल्याने कायमच रडण्यापेक्षा एकदाच काय तो निकाल लावावा यासाठी सरपंचासह ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि एकमुखाने गाव विक्री करण्याचा ठराव केला.
कांद्याचे दशावतार बघायला मिळत असल्याने कायमच रडण्यापेक्षा एकदाच काय तो निकाल लावावा यासाठी सरपंचासह ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि एकमुखाने गाव विक्री करण्याचा ठराव केला.
5/9
गावातील साधारपणे साडेपाचशे  हेक्टर जमीन आहे.  जवळपास 90 टक्के लोक कांदा शेती करतात. उदरनिर्वाहचं साधनही कांदा शेतीच आहे.  मात्र कांद्याला भावचं मिळत नाही. त्यामुळे रहायचे कसे? जगायचे कसे? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.
गावातील साधारपणे साडेपाचशे हेक्टर जमीन आहे. जवळपास 90 टक्के लोक कांदा शेती करतात. उदरनिर्वाहचं साधनही कांदा शेतीच आहे. मात्र कांद्याला भावचं मिळत नाही. त्यामुळे रहायचे कसे? जगायचे कसे? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.
6/9
आत्महत्या करून कुटुंब वाऱ्यावर सोडण्यापेक्षा  कसत असणाऱ्या शेतीसह गावच विक्रीला काढण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांपैकी कोणीही गाव विकत घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
आत्महत्या करून कुटुंब वाऱ्यावर सोडण्यापेक्षा कसत असणाऱ्या शेतीसह गावच विक्रीला काढण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांपैकी कोणीही गाव विकत घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
7/9
सरकारने  गाव विकत घ्यावे, शेती विकून आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा ते बघू ,आज काहीच परवडत नाही, आत्महत्या करणार नाही. त्यामुळे सरकारने गाव विकत घ्यावे आणि आम्हाला पैसे द्यावे असा ग्राम सभेतही असा निर्णय घेणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
सरकारने गाव विकत घ्यावे, शेती विकून आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा ते बघू ,आज काहीच परवडत नाही, आत्महत्या करणार नाही. त्यामुळे सरकारने गाव विकत घ्यावे आणि आम्हाला पैसे द्यावे असा ग्राम सभेतही असा निर्णय घेणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
8/9
अवकाळी पावसाने कांदा पिकावर करपा रोग पडला आहे. कांदा बाजारात यायला अजून दीड ते दोन महिने आहे. तोपर्यंत  कांद्याचे वजन आणि उत्पादन ही कमी होणार आहे.
अवकाळी पावसाने कांदा पिकावर करपा रोग पडला आहे. कांदा बाजारात यायला अजून दीड ते दोन महिने आहे. तोपर्यंत कांद्याचे वजन आणि उत्पादन ही कमी होणार आहे.
9/9
40/50 हजार एकरी खर्च आजवर केलाय. पुढेही करावा लगा आहे. मात्र उत्पन्न खर्चा एवढे मिळणार नाही, आता शेती विकायची आणि दुसरा रोजगार शोधायचा. मुलांना ही शेतीपासून दूर ठेवयाचे, अशा भावना शेतकरी पंकज बागुल यांनी व्यक्त केल्या आहेत.
40/50 हजार एकरी खर्च आजवर केलाय. पुढेही करावा लगा आहे. मात्र उत्पन्न खर्चा एवढे मिळणार नाही, आता शेती विकायची आणि दुसरा रोजगार शोधायचा. मुलांना ही शेतीपासून दूर ठेवयाचे, अशा भावना शेतकरी पंकज बागुल यांनी व्यक्त केल्या आहेत.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
Embed widget