एक्स्प्लोर
Photo : पावसाअभावी मका पीक करपू लागले, मराठवाड्यात भयंकर परिस्थिती
Aurangabad : आधी जून महिना आणि आता ऑगस्टही कोरडा गेल्याने मराठवाड्यावर (Marathwada) पाण्याचे मोठं संकट उभं राहिले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
Aurangabad Agriculture News
1/9

पावसानं ओढ दिल्याने काही दिवसांपूर्वी हिरवीगार दिसणारी पिकं आता अक्षरशः करपू लागली आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
2/9

वैजापूर तालुक्यातील शेकडो नव्हे तर हजारो एकरवरील पिकांची राख रांगोळी झाली आहे. पाऊस पडला नाही तर पुढच्या आठ दिवसात शेतकरी शेतातही जाणार नाही अशी परिस्थिती आहे.
Published at : 03 Sep 2023 06:01 PM (IST)
आणखी पाहा























