एक्स्प्लोर

Photo : पावसाअभावी मका पीक करपू लागले, मराठवाड्यात भयंकर परिस्थिती

Aurangabad : आधी जून महिना आणि आता ऑगस्टही कोरडा गेल्याने मराठवाड्यावर (Marathwada) पाण्याचे मोठं संकट उभं राहिले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Aurangabad  : आधी जून महिना आणि आता ऑगस्टही कोरडा गेल्याने मराठवाड्यावर (Marathwada) पाण्याचे मोठं संकट उभं राहिले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Aurangabad Agriculture News

1/9
पावसानं ओढ दिल्याने काही दिवसांपूर्वी हिरवीगार दिसणारी पिकं आता अक्षरशः करपू लागली आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
पावसानं ओढ दिल्याने काही दिवसांपूर्वी हिरवीगार दिसणारी पिकं आता अक्षरशः करपू लागली आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
2/9
वैजापूर तालुक्यातील शेकडो नव्हे तर हजारो एकरवरील पिकांची राख रांगोळी झाली आहे. पाऊस पडला नाही तर पुढच्या आठ दिवसात शेतकरी शेतातही जाणार नाही अशी परिस्थिती आहे.
वैजापूर तालुक्यातील शेकडो नव्हे तर हजारो एकरवरील पिकांची राख रांगोळी झाली आहे. पाऊस पडला नाही तर पुढच्या आठ दिवसात शेतकरी शेतातही जाणार नाही अशी परिस्थिती आहे.
3/9
स्वप्न डोळ्यादेखत खाक होताना त्याला पहावणार नाही, त्यामुळे आता शेतात येण्याचंच बंद करणार असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
स्वप्न डोळ्यादेखत खाक होताना त्याला पहावणार नाही, त्यामुळे आता शेतात येण्याचंच बंद करणार असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
4/9
वैजापूरच्या लोणी खुर्द भागात मोठ्या प्रमाणात मक्याच्या पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने मका पीक अक्षरशः करपून गेली आहे.
वैजापूरच्या लोणी खुर्द भागात मोठ्या प्रमाणात मक्याच्या पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने मका पीक अक्षरशः करपून गेली आहे.
5/9
त्यामुळे मुळापासून तर वरच्या शेंड्यापर्यंत मकाचे झाडं वाळून गेली आहे. झाडाला हात लावल्यावर त्याचा चुरा होताना दिसत आहे.
त्यामुळे मुळापासून तर वरच्या शेंड्यापर्यंत मकाचे झाडं वाळून गेली आहे. झाडाला हात लावल्यावर त्याचा चुरा होताना दिसत आहे.
6/9
विशेष म्हणजे शेकडो एकरमध्ये अशीच परिस्थिती आहे. मोठा खर्च करून पीक जगवली, डोक्यापर्यंत वाढवली. पण आता त्याला फळ लागण्याची वेळ आल्यावर पिकं डोळ्यासमोर जळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
विशेष म्हणजे शेकडो एकरमध्ये अशीच परिस्थिती आहे. मोठा खर्च करून पीक जगवली, डोक्यापर्यंत वाढवली. पण आता त्याला फळ लागण्याची वेळ आल्यावर पिकं डोळ्यासमोर जळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
7/9
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच ओसंडून वाहणारी धरणे आता भर पावसाळ्यात भेगाळली आहेत. अनेक छोटे-मोठे पाझर तलाव कोरडीठाक पडली आहेत.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच ओसंडून वाहणारी धरणे आता भर पावसाळ्यात भेगाळली आहेत. अनेक छोटे-मोठे पाझर तलाव कोरडीठाक पडली आहेत.
8/9
त्यामुळे गुराढोरांना पिण्यासाठी पाणी कुठून आणायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दोन-चार गावांची तहान भागवण्यासाठी, शेतीला पाणी मिळावं यासाठी अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आली आहे.
त्यामुळे गुराढोरांना पिण्यासाठी पाणी कुठून आणायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दोन-चार गावांची तहान भागवण्यासाठी, शेतीला पाणी मिळावं यासाठी अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आली आहे.
9/9
मात्र वैजापूर तालुक्यातील सगळी पाझर तलाव कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे काही तलावातून गावांच्या पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरवले जाते. पण, आता या गावांचा देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मात्र वैजापूर तालुक्यातील सगळी पाझर तलाव कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे काही तलावातून गावांच्या पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरवले जाते. पण, आता या गावांचा देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

छत्रपती संभाजी नगर फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Yashomati Thakur on Alhad Kaloti: फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
Anil Ambani : अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं  1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं 1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Hit and Run Case : पुण्यात हिट अँड रन, सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, बालेडावाडीतील घटना
Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं?  वडिलांनी सगळं सांगितलं
Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Yashomati Thakur on Alhad Kaloti: फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
Anil Ambani : अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं  1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं 1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
Embed widget