एक्स्प्लोर

Health Care: पावसाळ्यात पाणी पिताना घ्या 'ही' काळजी; अन्यथा उद्भवतील आजार

Monsoon Health Care: पावसाळा म्हटलं की अनेक आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात अनेक वेळा पाणी गढूळ येतं, त्यामळे पिण्याच्या पाण्याची खास काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स पाहूया.

Monsoon Health Care: पावसाळा म्हटलं की अनेक आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात अनेक वेळा पाणी गढूळ येतं, त्यामळे पिण्याच्या पाण्याची खास काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स पाहूया.

Drinking Water

1/6
पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचं आहे.
पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचं आहे.
2/6
स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीच्या गाळणीने पाणी गाळून घेतलं पाहिजे. पावसाळ्यात नळातून येणारं पाणी अनेक वेळा गढूळ येतं, त्यामुळे ते स्वच्छ करुन पिणं गरजेचं असतं.
स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीच्या गाळणीने पाणी गाळून घेतलं पाहिजे. पावसाळ्यात नळातून येणारं पाणी अनेक वेळा गढूळ येतं, त्यामुळे ते स्वच्छ करुन पिणं गरजेचं असतं.
3/6
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं. पाणी उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होतं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेलं पाणी प्यावं. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं. पाणी उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होतं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेलं पाणी प्यावं. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.
4/6
पावसाळ्यात तुरटी फिरवून पाणी शुद्ध करावं. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं.मात्र हा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने पाणी गाळून आणि उकळूनच प्यावं.
पावसाळ्यात तुरटी फिरवून पाणी शुद्ध करावं. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं.मात्र हा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने पाणी गाळून आणि उकळूनच प्यावं.
5/6
पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा. पिण्याचं पाणी स्वच्छ असलं तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकूनच ते पाणी प्यावं.
पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा. पिण्याचं पाणी स्वच्छ असलं तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकूनच ते पाणी प्यावं.
6/6
आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चांगलं असतं. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावं. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.
आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चांगलं असतं. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावं. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full :  पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 :  निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget