एक्स्प्लोर

Health Care: पावसाळ्यात पाणी पिताना घ्या 'ही' काळजी; अन्यथा उद्भवतील आजार

Monsoon Health Care: पावसाळा म्हटलं की अनेक आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात अनेक वेळा पाणी गढूळ येतं, त्यामळे पिण्याच्या पाण्याची खास काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स पाहूया.

Monsoon Health Care: पावसाळा म्हटलं की अनेक आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात अनेक वेळा पाणी गढूळ येतं, त्यामळे पिण्याच्या पाण्याची खास काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स पाहूया.

Drinking Water

1/6
पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचं आहे.
पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचं आहे.
2/6
स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीच्या गाळणीने पाणी गाळून घेतलं पाहिजे. पावसाळ्यात नळातून येणारं पाणी अनेक वेळा गढूळ येतं, त्यामुळे ते स्वच्छ करुन पिणं गरजेचं असतं.
स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीच्या गाळणीने पाणी गाळून घेतलं पाहिजे. पावसाळ्यात नळातून येणारं पाणी अनेक वेळा गढूळ येतं, त्यामुळे ते स्वच्छ करुन पिणं गरजेचं असतं.
3/6
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं. पाणी उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होतं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेलं पाणी प्यावं. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं. पाणी उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होतं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेलं पाणी प्यावं. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.
4/6
पावसाळ्यात तुरटी फिरवून पाणी शुद्ध करावं. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं.मात्र हा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने पाणी गाळून आणि उकळूनच प्यावं.
पावसाळ्यात तुरटी फिरवून पाणी शुद्ध करावं. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं.मात्र हा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने पाणी गाळून आणि उकळूनच प्यावं.
5/6
पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा. पिण्याचं पाणी स्वच्छ असलं तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकूनच ते पाणी प्यावं.
पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा. पिण्याचं पाणी स्वच्छ असलं तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकूनच ते पाणी प्यावं.
6/6
आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चांगलं असतं. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावं. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.
आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चांगलं असतं. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावं. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget