एक्स्प्लोर

UPSC Result : नांदेडमधील पत्रकाराचा मुलगा झाला IAS, 26 व्या वर्षीच सुमित धोत्रेचं पहिल्याच प्रयत्नात UPSCत यश

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा अर्थात UPSC परीक्षेचा अंतिम निकाल लागला. नांदेड येथील पत्रकाराच्या (Sumit Dhotre)मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 660 रॅंकिंग घेत घेऊन यशाला गवसणी घातलीय.

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा अर्थात UPSC परीक्षेचा अंतिम निकाल लागला असून नांदेड येथील सामान्य परिवारातील व एका वृत्तपत्राचे पत्रकार असणाऱ्या पत्रकाराच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 660 रॅंकिंग घेत घेऊन यशाला गवसणी घातलीय. नांदेड शहरातील विजय नगर परिसरातील सुमित दत्ताहरी धोत्रे या युवकाने पहिल्याच प्रयत्नात IAS होण्याचे स्वप्न साकार करून यश खेचून आणलंय. विशेष बाब म्हणजे म्हणजे सुमितने वयाच्या 26 वर्षी हे यश संपादन केलेय. सुमित धोत्रे याचे वडील दत्ताहरी धोत्रे हे एका वृत्तपत्राचे पत्रकार असून दिव्यांग असणारी त्याची आई एका खाजगी शाळेवर मुख्याध्यापिका आहे.

UPSC Result : अमेरिकेतील नोकरी सोडून विनायक नरवडे बनला आयएएस, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC मध्ये दुसरा क्रमांक

नांदेड शहरातील विजयनगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबातील सुमित धोत्रे या युवकाचे दैदीप्यमान यश अनेक तरुणांना प्रेरणा देणारे आहे. सर्वसाधारण कुटुंबातून येऊन बिकट परिस्थितीशी दोन हात करून सुमितने यश खेचून आणलंय. सुमित धोत्रेचे वडील दत्ताहरी धोत्रे हे पत्रकारिता करतात. तर आई सुर्यकांता दत्ताहरी धोत्रे ह्या नांदेड येथीलच एका खासगी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. 

UPSC Result : लातूरच्या नितिशा जगतापची यशाला गवसणी; 21 व्या वर्षी मिळवलं यूपीएससीमध्ये यश

सुमितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे नांदेड शहरातील टायनी एंजेल्स या खासगी शाळेत झाले. सुमितने त्याच्या शैक्षणिक आयुष्यात दिवसागणिक यथोचित यश संपादित केले आहे. ज्यात तो दहाव्या इयत्तेत असताना 100 टक्के गुण संपादित केले होते. तर राज्यातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून तो सर्वप्रथम होता. त्याचप्रमाणे त्याला केंद्र सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मेरिट अवार्ड मिळून 12 वी पर्यंतचे त्याचे शिक्षण केंद्र सरकारच्या योजनेतून  पूर्ण झाले  आहे.

त्यानंतर सुमित हा 12 नंतर JEE मेन्स परीक्षेत टॉपर राहिला आहे. तर बारावीनंतर सुमितने खडकपूरहून बीटेक केलेय. तर हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमितने एका खासगी कंपनीत काही महिने नोकरी केली. पण त्यात तो रमला नाही कारण IAS चे स्वप्न त्याला खुणावत होतं. त्यामुळे ती भरघोस पगाराची नोकरी सोडून त्याने IAS चा ध्यास घेत घरापासून दूर  दिल्ली येथे राहून UPSC चा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देण्यात येणारी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ,इंडियन पोलीस सर्व्हिस ,ऍडमिनिस्ट्रेटीव सर्व्हिस ह्या तिन्ही परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.सुमितच्या यशात त्याचे शिक्षक व आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांचे मोठे योगदान असल्याची माहिती सुमितने दिलीय.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget