एक्स्प्लोर

भात लागवडीवर होणारा वारेमाप खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्याकडून SRT तंत्रज्ञानाचा वापर

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवड पूर्ण केली आहे. एसआरटी तंत्रज्ञानामुळे भात लागवडीवर होणारा वारेमाप खर्च कमी होत आहे.

पालघर : पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यामुळे तालुक्यात सध्या भातपेरणीचा मोसम जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे बळीराजाची पेरणीसाठीची लगबग सुरू आहे. मात्र, पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत वाडा तालुक्यातील सापणे बु. गावातील शेतकरी संजय तुकाराम भोईर यांनी सगुणा राईस तंत्रज्ञान(एसआरटी) पद्धतीने भात लागवड पूर्ण करून भात पेरणीचा आणि लागवडीचा प्रश्नच मिटवला आहे. संजय भोईर यांनी आपल्या शेतात मागील वर्षांपासून हा प्रयोग करण्यास सुरुवात केली. मागील वर्षी ते त्यात यशस्वी झाल्याने त्यांनी या वर्षी आपल्या चार ते साडेचार एकरच्या पूर्ण शेतीमध्ये एसआरटी पद्धतीने लागवड केली आहे. त्यांनी भात लागवडीवर होणार वारेमाप खर्च व भट लागवडीच्या वेळी जाणवणारी मजुरांची चणचण यावर मात केली आहे.

एसआरटी पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी संजय भोईर यांनी दोन लोखंडाचे सांगाडे तयार केले आहेत. पहिल्यांदा ट्रॅक्टरने पूर्ण शेतीची उखळणी केल्यानंतर त्यांनी वाफे तयार करुन घेतले. लोखंडी सांगाड्याच्या सहायाने जमिनीत थोडे खड्डे तयार झाल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये 4 ते 5 पाच भाताचे दाणे टाकून त्यावर पुन्हा माती टाकली जाते. त्यामुळे बियाणे योग्य पद्धतीने जमिनीत पुरले जातात भात पेरताना दोन रोपांमधील अंतर 25 बाय 25 सेंटीमीटर व दोन रांगेमधील अंतर अर्धा फूट ठेवले आहे. त्यामुळे सर्व रोपं आणि सर्व रांगा सारख्या दिसतात. यामुळे आंतरमशागत करताना शेतकर्‍यांना त्रास होत नाही. त्यांनी आपल्या चार एकर जागेमध्ये एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी मागील पाच दिवसांपासून 10 माणसे कामाला घेतली असून चार साडेचार एकर जागेसाठी त्यांना 10 ते 12 हजार रुपये खर्च आला. यासाठी फक्त 40 किलो बियाणे लागले आहे. विशेष म्हणजे भात लागवड करताना लागणारी मजुरांची चणचण यावर देखील त्यांनी मात केली आहे.

..अन् शेतकऱ्यांच्या पायाला भेगा का पडतात? याचा अनुभव मला आला : खासदार संभाजीराजे

या पद्धतीमुळे शेतकऱ्याची आर्थिक बचत या पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा वाफे तयार केल्यास पुढील पाच वर्षे लागवड करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे दरवर्षी नांगरणी, लागवड, गवत काढणी यावर होणारा मोठा खर्च वाचतो. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर करून पीक घेतल्यास याच शेतात रब्बी हंगामात दुसरे पीक घेण्यासाठी रासायनिक खताची गरज नसल्याचे संजय भोईर यांनी सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली भात लागवड करावी, असे आवाहन संजय भोईर यांनी केले आहे. जर भात लागवड केली तर दरवर्षी लागणार्‍या खर्चापेक्षा 50 टक्के खर्च कमी येतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. जर या पद्धतीने भात लागवड केली तर येणारे उत्पादनही पारंपरिक लागवडीपेक्षा जास्त येते. शिवाय पिकांची रोग प्रतिकारशक्‍ती जास्त असते.

Farmer Loss | लॉकडाऊनमुळे रेशीम उत्पादक संकटात,लाखोंचा खर्च केलेल्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget