एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू
![औरंगाबादमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू 4 Boys Died In Aurangabad औरंगाबादमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/28224737/aurangabad1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू झाला.
कन्नड तालुक्यातील आदर्श वसाहतीतील 4 शाळकरी मुलं सावरगावच्या शिवारात एका तलावात पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघंही पाण्यात बुडले. या मुलांची नावं रामेश्वर पवार(15), उमेश पवार(14), आकाश पवार(15) आणि कृष्णा राजपूत(17) अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत.
तलावात बुडलेल्या या चारही मुलांचे मृतदेह सापडले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)