एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातील आदर्श वसाहतीतील 4 शाळकरी मुलं सावरगावच्या शिवारात एका तलावात पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघंही पाण्यात बुडले. या मुलांची नावं रामेश्वर पवार(15), उमेश पवार(14), आकाश पवार(15) आणि कृष्णा राजपूत(17) अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. तलावात बुडलेल्या या चारही मुलांचे मृतदेह सापडले आहेत.
Before You Go
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















