एक्स्प्लोर

Kolhapur Nagarpalika election 2022 : ओबीसी आरक्षणाशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका होणार 

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जयसिंगपूर, गडहिंग्लज, पेठवडगाव, कागल, कुरुंदवाड आणि मुरगूड नगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

Kolhapur Nagarpalika election 2022 : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट निर्देश देताना राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा फटकारले. राज्य निवडणूक आयोगाने या निर्देशांचे पालन न केल्यास त्याला कोर्टाची अवमानना समजण्यात येईल, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे घोषित झालेल्या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचे ही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या कडक टिप्पणीमुळे राज्यातील 92 नगरपरषदा आणि 3 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दुसरीकडे तगडा झटका बसल्याने राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, पेठवडगाव, कागल, कुरुंदवाड आणि मुरगूड नगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

राज्य निवडणूक आयोगाकडून यापूर्वी 356 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 18 ऑगस्टला मतदान होणार होते. मात्र, 20 जुलैला ओबीसी आरक्षणाचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात होणार होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांना स्थगिती देण्यात आली.  

ठाकरे सरकारकडून नेमण्यात आलेल्या बांठिया आयोगाच्या अहवाला हिरवा कंदिल दाखवत 27 टक्के आरक्षण मान्य केले. त्यामुळे यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुकीमध्येही ओबीसी आरक्षण लागू करून निवडणूक घेण्याचा प्रयत्न होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्याने आयोगाची गोची झाली आहे. त्यामुळे यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या जागांवर ओबीसी आरक्षणाशिवाय, तर उर्वरित घोषित झालेल्या ठिकाणी ओबीसी आरक्षण असेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Sonam Wangchuk: गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget