एक्स्प्लोर

Jallianwala Bagh : जालियनवाला बाग घटनेत प्राण गमावलेल्यांचे धैर्य आणि बलिदान येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल : पंतप्रधान

13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग या ठिकाणी जमलेल्या हजारो भारतीय नागरिकांवर ब्रिटिश फौजेकडून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत प्राण गमावलेल्यांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली.

Jallianwala Bagh massacre : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काळा दिवस म्हणून 13 एप्रिलचा दिवस ओळखला जातो. कारण 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग या ठिकाणी जमलेल्या हजारो भारतीय नागरिकांवर ब्रिटिश फौजेकडून गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये अनेक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडात प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहिली. जालियनवाला बागेत मृत्यू झालेल्यांचे अनोखे धैर्य आणि बलिदान येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

13 एप्रिल 1919 मध्ये, ब्रिटिश जनरल डायरने पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील ऐतिहासिक सुवर्ण मंदिराजवळ जालियनवाला बाग येथे रौलेट कायद्याच्या विरोधात शांततापूर्ण सभेला उपस्थित असलेल्या हजारो भारतीयांवर अंदाधुंद गोळीबार केला. ब्रिटीशांच्या गोळीबाराने घाबरलेल्या अनेक महिला आणि मुलांनी आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या विहिरीत उड्या घेतल्या. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. तसेच बागेतून निघण्याचा रस्ता अतिशय अरुंद होता, त्यामुळे बाहेर पडताना चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. तर वाचलेले अनेक नागरिक ब्रिटिशांच्या गोळ्यांचे लक्ष्य बनले होते. या घटनेत प्राण गमावलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.  

दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील या घटनेते प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 103 वर्षांपूर्वी जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडाने इंग्रजांच्या निरंकुश राजवटीची क्रूरता दाखवली. आपल्या शूर हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली, हुतात्म्यांचे हे सर्वोच्च बलिदान पुढील पिढीला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत राहील असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमध्ये बैसाखी सणाच्या निमित्ताने अनेक शीख बांधव जालियनवाला बागेत जमले होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक सत्यपाल व सैफुद्दीन किचलूच्या अटकेचा लोकांनी निषेध नोंदवला होता. यावेळी जमावबंदीचा आदेश लागू होता ज्याचे उल्लंघन केल्याचे दिसताच या जमावावर गोळीबार करण्याचे आदेश जनरल डायर कडून देण्यात आले. त्यानुसार ब्रिटिश सैनिकांनी गोळीबार केला. अंदाधुंद गोळीबार सुरु झाल्याने अनेकजणांचा यामध्ये मृत्यू झाला. तर बचावासाठी धावाधाव करत असताना चेंगराचेंगरी झाल्याने अनेक जण जखमी झाले. काहींनी जीव वाचवण्यासाठी बागेतील खोल विहिरीत उड्या मारल्या होत्या. यात स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget