एक्स्प्लोर

आधी 'सामना' वाचला असता तर... विधानसभेतल्या पहिल्या भाषणात आदित्य ठाकरेंची फटकेबाजी

सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हे मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरीही आमच्या सरकारमध्ये एकमत आहे एवढं नक्की. यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा असले प्रकार होऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नागपूर : ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आदित्य ठाकरे विधानसभेत आज पहिल्यांदा भाषण केलं. चिखलात कमळ उगवतं म्हणून प्रत्येकवेळी महाराष्ट्रात असं घडणार नाही तसच आता चिखल केलेलाही चालणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. विधानसभेमध्ये पहिल्यांदाच बोलताना आदित्य ठाकरे यांनी हवामान बदल आणि पर्यावरण या विषयांवर बोललेच पाहिजे असा आग्रह देखील धरला. पर्यावरणात होणाऱ्या बदलाचा शेतीवर होणारा परिणाम यावरही विशेष चर्चा घेण्याची मागणी केली. या भाषणात त्यांनी भाजपवर शांतपणे शेलक्या शब्दात ताशेरे देखील ओढले. 'सामना'वरुन झालेल्या गोंधळाबाबत बोलताना ते म्हणाले की, अगोदरच सामना वाचला असता तर ते आमच्यासोबत या ठिकाणी असते. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हे मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरीही आमच्या सरकारमध्ये एकमत आहे एवढं नक्की. यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा असले प्रकार होऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. देश पेटवून ठेवायचा आणि मग राज्य आणायचं, ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी नोटबंदीच्या निर्णयावर देखील ताशेरे ओढले. नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे अनेक उद्योग बुडाले. मात्र आमचं सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे, याचा मला पूर्ण विश्वास आहे. केजी टू पीजी शिक्षण बदलण्याची गरज आहे. त्यात नोकरीचीही हमी हवी, डिजिटल एज्युकेशन हे गाव पातळीवर न्यावं लागेल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. हे ही वाचा -  शिवसेनेकडून जीवाला धोका, किरीट सोमय्यांचं राज्यपालांना पत्र वरळी विधानसभा मतदारसंघात अगदीच एकतर्फी झालेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे जिंकून आले. त्यानंतर भाजपसोबतची तुटलेली युती, राज्यपालांच्या भेटी, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत स्थापन केलेली महाराष्ट्र विकास आघाडी या सर्व राजकीय घडामोडींमध्ये आदित्य ठाकरे यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यामुळे विधानसभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : वयाच्या चाळीशीत कोट्यधीश होतात 'या' जन्मतारखेचे लोक, चुंबकासारखा हातात येतो पैसा; पुढचं आयुष्य राजेशाही थाटातच
वयाच्या चाळीशीत कोट्यधीश होतात 'या' जन्मतारखेचे लोक, चुंबकासारखा हातात येतो पैसा; पुढचं आयुष्य राजेशाही थाटातच
Shivsena Candidate Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंना उमेदवारी
शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंना उमेदवारी
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार...भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत..., विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
10 जागा, 10 उमेदवार, भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...,विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी
Pandharpur Crime News: अर्धांगवायू झालेल्या महिलेवर अत्याचार, आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप, पंढरपूर न्यायालयात मोठा निर्णय
अर्धांगवायू झालेल्या महिलेवर अत्याचार, आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप, पंढरपूर न्यायालयात मोठा निर्णय

व्हिडीओ

Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Embed widget